Sunday, 30 December 2012

तक्रारी घरातच दडपू नका







तक्रारी घरातच दडपू नका
मानसिकता बदला

मुलींना धीट बनविण्याची गरज आहे. मुलींपेक्षा मुले सुधारणे गरजेचे आहे. अनेक मुले मजा म्हणून छेडतात. सार्वजनिक ठिकाणी मुली सुरक्षित नाहीत. आपण मुलींना बळकट केले पाहिजे, असे म्हणतो त्यावेळी मुलांना संस्कारीत केले पाहिजे,याकडे दुर्लक्ष करतो. मुलांना शिस्त हवी आहे. मुलींकडे पाहण्याची समाजाची मानसिकता बदलण्याची व ती सात्विकतेकडे नेणे गरजेचे आहे.
-ऐश्‍वर्या सागडे (विद्याथिर्नी)समाजाकडून सहकार्य अपेक्षित
पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज आहे. महिलांच्या बाबत बोलणं, वागणं, वावरणं सगळं काही लादलं गेलेलं आहे. महिलांना स्वातंत्र्य राहिलेले नाही. महिलांवर अत्याचार करणार्‍यांना फाशी द्या, रस्त्यावर मारा अशा नुसत्या मागण्या करून काहीही उपयोग होणार नाही. एखादी घटना घडली की अशी आंदोलने होतात. महिलांवर अत्याचार होणार नाही, यासाठी समाजाकडून सहकार्य अपेक्षित आहे. पुरुष व मुले रिक्षामध्येही चुकीच्या पद्धतीने बसतात. जेणेकरून मुलींना त्रास होईल. स्कार्प बांधल्यामुळे संशय घेण्याचे कारण नाही. सर्वच मुली आपले कृत्य लपविण्यासाठी स्कार्प बांधतात, असे मुळीच नाही.
- प्रियंका सातपुते, कार्यकर्ती छात्रभारती. महिला अत्याचार व्यापक स्वरुपात आहे. महिला अत्याचाराविषयी संवेदना निर्माण झाली ही खरी परिवर्तनाची सुरुवात आहे. मात्र कृती ही महत्त्वाची आहे. घटना का घडतात?, प्रशासन हतबल होते, तेंव्हा चळवळीच सक्षमतेने काम करू शकतात. ज्यावेळी राजकीय लोक, कार्यकर्ते गुन्हे करतात, त्यावेळी समाजाची भूमिका महत्त्वाची असते. आजकाल समाजाच्या संवेदनाच बोथट झाल्या आहेत. घटना घडली तर आधी गुन्हेगाराला चोप द्या, नंतर पोलिसांच्या हवाली करा. स्वत:ची जबाबदारी प्रत्येकजण विसरला आहे. घटना घडतात तेव्हा समाज समोर येणे गरजेचे आहे. छेड काढली तर जागेवर फटके देण्याची गरज आहे. नंतर कृती करताना ते दहावेळा विचार करतील. 'चाईल्ड लाईन'कडे तक्रार आल्यास आम्ही अशा छेडछाडी करणार्‍यांचा 'ट्रॅप 'लावून शोध घेतो व त्यांना कायद्याने धडा शिकवितो. त्यामुळे तक्रारी करा. समाजाची मानसिकता तयार करण्याची जबाबदारी माध्यमांची आहे. कोणी छेड काढली तर रस्ता बदल असा घरातून उपदेश दिला जातो. अत्याचारित महिलेला समाज किती स्वीकारतो? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. एका महाविद्यालयाने माझी रॅगिंग विरोधी समितीवर नियुक्ती केली आहे. मात्र मला त्यांनी एकदाही बैठकीला बोलविले नाही. मग आम्ही कृती कशी करायची? या कागदी समित्या काय कामाच्या? 'पालकांशी संवाद' असा उपक्रम घेण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ.
-अनिल गावडे, समन्वयक स्नेहालय शासकीय कार्यालयामध्ये महिलांची संख्या खूप आहे. त्यांना कामाचा ताण खूप आहे. काम करण्याची महिलांची इच्छा खूप असते. मात्र त्यावर एक महिला म्हणून र्मयादा येतात. ज्यावेळी काम जास्त असते, अशावेळी रात्रीही थांबून काम करण्याची त्यांची इच्छा असते. मात्र त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? महिला अधिकारी कार्यक्षेत्रावर जाऊन धडक कारवाईही करतात मात्र अशावेळी नाही म्हटले तरी त्यांना थोड्या र्मयादा येतात. दुचाकीवरून जाणारी माणसं महिलांना बघून अनेकवेळा गुटखा, पान खाऊन थुंकतात. हा पुरुषी मानसिकतेचा विकृत प्रकार आहे. म्हणूनच महिलांनी पुढे आले पाहिजे. महाविद्यालयात पोलीस पथक पाठवून मुलांवर धाक निर्माण होणार नाही. त्यासाठी त्यांना घरातून संस्काराचे धडे देणे आवश्यक आहे. बदलाची सुरुवात दुसर्‍यापासून व्हावी, ही समाजाची मानसिकता आहे. स्वत:पासून बदल व्हावा, यासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे. मुलीला बळकट केले पाहिजे. तीला स्वतंत्र जगू द्या. मुलीला स्वत:च्या पायावर उभे रहायला शिकवायला पाहिजे. तशी हिम्मत तिला द्यावी.
-भारती सगरे (तहसीलदार -अन्नधान्य वितरण) पोलिसांनी खच्चीकरण करू नये
काही गोष्टींना प्रसारमाध्यमांनी महत्त्व दिले आहे. जाहिराती,मालिकांमुळे समाज बिघडतो आहे. आम्ही चाईल्ड लाईनच्या माध्यमातून पोलिसांकडे गेलो तर त्यांच्याकडूनच आम्हाला ऐकून घ्यावे लागते. तुम्ही पेपरबाजी करता, कागदी घोडे नाचविता, असे आम्हाला पोलीस सांगतात. चाईल्ड लाईनची पोलिसांना माहिती नसावी, हे किती वाईट आहे. १0९८ या क्रमांकावर फोन केला तरी आम्ही छेडछाडीच्या तक्रारीची दखल घेऊन लगेच कारवाई करतो.
-दिलीप औटी (संचालक, चाईल्ड लाईन)

पालकांनी मुलांना विश्‍वासात घेतले पाहिजे.
छेडछाड केल्यानंतर मुली घाबरतात. त्या घरी सांगत नाहीत. घरी कळाले तर आपल्यालाच त्रास होईल, अशी त्यांना भीती असते. त्यामुळेच छेडछाडीबाबत काही सांगितले तर पालकांनी त्यांना विश्‍वासात घेऊन त्यांच्यामागे पाठबळ उभे केले पाहिजे. छेडछाड झाल्यानंतर अनेक मुली, आई-वडील खचतात. असे होऊ नये.
-वृषाली भालेराव (स्नेहालय प्रकल्प)

शाळा-महाविद्यालयात समिती असावी
छेडछाड, अत्याचार यामध्ये माणसाची वैचारिक पातळी किती खालावली आहे, याचे चित्र स्पष्ट होते. मुलीला भीती असते. त्यांना करिअर असते. त्यामुळे ती सर्व सहन करते. प्रतिकार केला तर अत्याचार होतो, अशी मुलींची मानसिकता असते. त्यामुळे छेडछाड झाली तर त्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी महाविद्यालय स्तरावर शिक्षक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थिनी, विद्यार्थी, शिक्षक यांची मिळून एखादी समिती स्थापन करणे आवश्यक आहे. ही टीम कौन्सिलिंग पातळीवर कार्यरत असावी. चारित्र्यावर संशय घेणारी अनेक प्रकरणे आमच्यासमोर येतात. अशी प्रकरणे गैरसमजुतीमधून निर्माण झालेली असल्याचे समोर येते. गैरसमजुती या सभोवतालच्या वातावरणातून निर्माण होतात. त्यातून संशय निर्माण होतो. संशय घेणे हा एक छळाचाच प्रकार आहे.
- शिल्पा केदारी (स्नेहाधार प्रकल्प)

मुलांना सुधारणेही आवश्यक
कोणत्याही घटनांना मुली बळी पडतात. यामध्ये त्यांचा दोष नाही. मुलींना बळकट केले पाहिजे. मात्र मुलांना सुधारण्यासाठी त्यांचे पालक कधी प्रयत्न करणार? हाही खरा मुद्दा आहे. मुले सुसंस्कारित झाली, तर महाविद्यालयाच्या परिसरामध्ये छेडछाडीच्या घटना होणार नाहीत. छेडछाड करावयाच्या मुलांच्या पद्धती वेगवेगळ्य़ा आहेत. रोजच्या नवीन असतात. ठराविक मुलगा ठराविक मुलीचीच छेड काढतोय, हेही स्पष्ट होत नसल्याने तक्रार कोणाविरुद्ध करायची?असाही प्रश्न रस्त्याने जाणार्‍या, महाविद्यालयातील मुलींना पडतो.
-वृषाली पठारे (महाविद्यालयीन विद्यार्थी) अत्याचार रोखण्यासाठी महिलांनी कायदेशीर तक्रार करणे व न्यायालयातही खंबीर राहणे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. महिला धीटपणे पुढे आल्या तर शंभर टक्के अत्याचार करणार्‍यांचा बंदोबस्त होईल. अत्याचार करणार्‍यांना महिलांनी व समाजाने सामुहिकपणे झोडपणे हा पर्याय दहशत बसविण्यासाठी चांगला आहे. परंतु तो कायदेशीर मार्ग नाही. अशा आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली करणे आवश्यक आहे. तसेच पोलिसांना गुन्ह्याचे पुरावे जमा करण्यासाठीही समाजाने मदत करण्याची आवश्यकता आहे. महिलांवर जेव्हा सार्वजनिक ठिकाणी अत्याचार होतात तेव्हा इतर समाज बघ्याची भूमिका का घेतो? हाही प्रश्न आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये छेडछाडीविरोधात नियंत्रण करणार्‍या समित्या स्थापन करण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये पाल्य व शिक्षक असावेत. मुली स्कार्प का बांधतात? याचाही विचार होणे आवश्यक आहे. प्रदूषण व उन्हापासून संरक्षण करण्यासाठी स्कार्प बांधले जात असेल तर समजू शकते. परंतु अनेक मुली बगीचा, चित्रपटगृहे येथेही स्कार्प बांधून का असतात? यामुळेही अकारण संशय निर्माण होऊन अत्याचार करणार्‍यांचे फावते हे मुलींनीही लक्षात घ्यावे. तरुणांना घाबरुन असे तोंड बांधणे हा काही अत्याचार रोखण्याचा मार्ग होऊ शकत नाही. धीटपणे मुकाबला करायला हवा.
- अँड. सतीष पाटील, जिल्हा सरकारी वकीलएखाद्या वाहन चालकाने, गाडीवरून जाताना कोणी छेडछाड केल्याचे आढळले तर गाडीचा नंबर लिहून तो पोलिसांकडे देणे आवश्यक आहे. अत्याचार जसा अशिक्षिताकडून केला जातो, तसा उच्च शिक्षिताकडूनही केला जातो. छेडछाडविरोधी मोहीम राबवून मुलींमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. तक्रारच आली नाही, तर पोलीस कारवाई करू शकणार नाहीत. म्हणूनच महिला अत्याचाराविरोधात लढायचे असेल तर पहिल्यांदा पोलीसांकडे तक्रार केली पाहिजे. मैत्री (रिलेशनशीप) खुली ठेवावी. रुमाल बांधून मैत्री कशासाठी? तक्रार केली तर साक्षीदार होत नाहीत. पोलिसांना दोन्ही बाजू विचारात घ्याव्या लागतात. मध्यम वयाच्या लोकांकडून जास्त समस्या निर्माण होतात. तक्रार केली तर अत्याचारित मुली-महिलांची प्रतिष्ठा जपण्यासाठीही पोलीस सहकार्य करतात. लोक आपली जबाबदारी विसरतात आणि पोलिसांवर आरोप करतात. मुलींनी स्कार्प बांधावे की नाही? हे त्यांचे व्यक्तीगत स्वातंत्र्य आहे. छेडछाडविरोधी पथक कार्यरत आहेत. तक्रार असेल तर त्यांना कळवा. पण बर्‍याचदा त्रास होऊनही तरुणी, महिला तक्रार करत नाहीत. हे चूक आहे. छेडछाड विरोधी पथकाची व्याप्ती ग्रामीण भागापर्यंतही वाढविली जाईल. मोबाईल, क्वाईन बॉक्सवरून अनेकवेळा अश्लिल फोन केले जातात. अशावेळी ज्या क्वाईन बॉक्सवरुन हा फोन आला त्याला जाब विचारा. जेणेकरुन तो दक्ष होईल. ग्रामीण भागात अंधार असलेल्या भागात वीज देण्याबाबत आम्ही प्रशासनाला पत्र दिले आहेत. एखाद्या स्पॉटवर नेहमीच काही घटना घडत असतील तर निनावी पत्र पाठवा. महाविद्यालयामध्ये बीट मार्शल कार्यान्वित करू. दूरचित्रवाहिन्यांवरही नको त्या मालिका बघितल्या जातात. चांगले बघण्याची, वाचण्याची कोणाचीच मानसिकता नसते. नैतिकता ही ज्याची त्याची वेगवेगळी आहे. ती मनामध्ये असते. सुधारणा ह्या लोकांमधूनच घडल्या पाहिजेत. मात्र गुन्हेगारांना धडा मिळालाच पाहिजे. ही जबाबदारी फक्त पोलिसांची नव्हे तर समाजाची देखील आहे.
-ज्योतीप्रिया सिंग(सहायक पोलीस अधिक्षक) मानसिकता बदला
मुलींना धीट बनविण्याची गरज आहे. मुलींपेक्षा मुले सुधारणे गरजेचे आहे. अनेक मुले मजा म्हणून छेडतात. सार्वजनिक ठिकाणी मुली सुरक्षित नाहीत. आपण मुलींना बळकट केले पाहिजे, असे म्हणतो त्यावेळी मुलांना संस्कारीत केले पाहिजे,याकडे दुर्लक्ष करतो. मुलांना शिस्त हवी आहे. मुलींकडे पाहण्याची समाजाची मानसिकता बदलण्याची व ती सात्विकतेकडे नेणे गरजेचे आहे.
-ऐश्‍वर्या सागडे (विद्याथिर्नी) समाजाकडून सहकार्य अपेक्षित
पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज आहे. महिलांच्या बाबत बोलणं, वागणं, वावरणं सगळं काही लादलं गेलेलं आहे. महिलांना स्वातंत्र्य राहिलेले नाही. महिलांवर अत्याचार करणार्‍यांना फाशी द्या, रस्त्यावर मारा अशा नुसत्या मागण्या करून काहीही उपयोग होणार नाही. एखादी घटना घडली की अशी आंदोलने होतात. महिलांवर अत्याचार होणार नाही, यासाठी समाजाकडून सहकार्य अपेक्षित आहे. पुरुष व मुले रिक्षामध्येही चुकीच्या पद्धतीने बसतात. जेणेकरून मुलींना त्रास होईल. स्कार्प बांधल्यामुळे संशय घेण्याचे कारण नाही. सर्वच मुली आपले कृत्य लपविण्यासाठी स्कार्प बांधतात, असे मुळीच नाही.
- प्रियंका सातपुते, कार्यकर्ती छात्रभारती. महिला अत्याचार व्यापक स्वरुपात आहे. महिला अत्याचाराविषयी संवेदना निर्माण झाली ही खरी परिवर्तनाची सुरुवात आहे. मात्र कृती ही महत्त्वाची आहे. घटना का घडतात?, प्रशासन हतबल होते, तेंव्हा चळवळीच सक्षमतेने काम करू शकतात. ज्यावेळी राजकीय लोक, कार्यकर्ते गुन्हे करतात, त्यावेळी समाजाची भूमिका महत्त्वाची असते. आजकाल समाजाच्या संवेदनाच बोथट झाल्या आहेत. घटना घडली तर आधी गुन्हेगाराला चोप द्या, नंतर पोलिसांच्या हवाली करा. स्वत:ची जबाबदारी प्रत्येकजण विसरला आहे. घटना घडतात तेव्हा समाज समोर येणे गरजेचे आहे. छेड काढली तर जागेवर फटके देण्याची गरज आहे. नंतर कृती करताना ते दहावेळा विचार करतील. 'चाईल्ड लाईन'कडे तक्रार आल्यास आम्ही अशा छेडछाडी करणार्‍यांचा 'ट्रॅप 'लावून शोध घेतो व त्यांना कायद्याने धडा शिकवितो. त्यामुळे तक्रारी करा. समाजाची मानसिकता तयार करण्याची जबाबदारी माध्यमांची आहे. कोणी छेड काढली तर रस्ता बदल असा घरातून उपदेश दिला जातो. अत्याचारित महिलेला समाज किती स्वीकारतो? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. एका महाविद्यालयाने माझी रॅगिंग विरोधी समितीवर नियुक्ती केली आहे. मात्र मला त्यांनी एकदाही बैठकीला बोलविले नाही. मग आम्ही कृती कशी करायची? या कागदी समित्या काय कामाच्या? 'पालकांशी संवाद' असा उपक्रम घेण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ.
-अनिल गावडे, समन्वयक स्नेहालय शासकीय कार्यालयामध्ये महिलांची संख्या खूप आहे. त्यांना कामाचा ताण खूप आहे. काम करण्याची महिलांची इच्छा खूप असते. मात्र त्यावर एक महिला म्हणून र्मयादा येतात. ज्यावेळी काम जास्त असते, अशावेळी रात्रीही थांबून काम करण्याची त्यांची इच्छा असते. मात्र त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? महिला अधिकारी कार्यक्षेत्रावर जाऊन धडक कारवाईही करतात मात्र अशावेळी नाही म्हटले तरी त्यांना थोड्या र्मयादा येतात. दुचाकीवरून जाणारी माणसं महिलांना बघून अनेकवेळा गुटखा, पान खाऊन थुंकतात. हा पुरुषी मानसिकतेचा विकृत प्रकार आहे. म्हणूनच महिलांनी पुढे आले पाहिजे. महाविद्यालयात पोलीस पथक पाठवून मुलांवर धाक निर्माण होणार नाही. त्यासाठी त्यांना घरातून संस्काराचे धडे देणे आवश्यक आहे. बदलाची सुरुवात दुसर्‍यापासून व्हावी, ही समाजाची मानसिकता आहे. स्वत:पासून बदल व्हावा, यासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे. मुलीला बळकट केले पाहिजे. तीला स्वतंत्र जगू द्या. मुलीला स्वत:च्या पायावर उभे रहायला शिकवायला पाहिजे. तशी हिम्मत तिला द्यावी.
-भारती सगरे (तहसीलदार -अन्नधान्य वितरण) पोलिसांनी खच्चीकरण करू नये
काही गोष्टींना प्रसारमाध्यमांनी महत्त्व दिले आहे. जाहिराती,मालिकांमुळे समाज बिघडतो आहे. आम्ही चाईल्ड लाईनच्या माध्यमातून पोलिसांकडे गेलो तर त्यांच्याकडूनच आम्हाला ऐकून घ्यावे लागते. तुम्ही पेपरबाजी करता, कागदी घोडे नाचविता, असे आम्हाला पोलीस सांगतात. चाईल्ड लाईनची पोलिसांना माहिती नसावी, हे किती वाईट आहे. १0९८ या क्रमांकावर फोन केला तरी आम्ही छेडछाडीच्या तक्रारीची दखल घेऊन लगेच कारवाई करतो.
-दिलीप औटी (संचालक, चाईल्ड लाईन)

पालकांनी मुलांना विश्‍वासात घेतले पाहिजे.
छेडछाड केल्यानंतर मुली घाबरतात. त्या घरी सांगत नाहीत. घरी कळाले तर आपल्यालाच त्रास होईल, अशी त्यांना भीती असते. त्यामुळेच छेडछाडीबाबत काही सांगितले तर पालकांनी त्यांना विश्‍वासात घेऊन त्यांच्यामागे पाठबळ उभे केले पाहिजे. छेडछाड झाल्यानंतर अनेक मुली, आई-वडील खचतात. असे होऊ नये.
-वृषाली भालेराव (स्नेहालय प्रकल्प)

शाळा-महाविद्यालयात समिती असावी
छेडछाड, अत्याचार यामध्ये माणसाची वैचारिक पातळी किती खालावली आहे, याचे चित्र स्पष्ट होते. मुलीला भीती असते. त्यांना करिअर असते. त्यामुळे ती सर्व सहन करते. प्रतिकार केला तर अत्याचार होतो, अशी मुलींची मानसिकता असते. त्यामुळे छेडछाड झाली तर त्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी महाविद्यालय स्तरावर शिक्षक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थिनी, विद्यार्थी, शिक्षक यांची मिळून एखादी समिती स्थापन करणे आवश्यक आहे. ही टीम कौन्सिलिंग पातळीवर कार्यरत असावी. चारित्र्यावर संशय घेणारी अनेक प्रकरणे आमच्यासमोर येतात. अशी प्रकरणे गैरसमजुतीमधून निर्माण झालेली असल्याचे समोर येते. गैरसमजुती या सभोवतालच्या वातावरणातून निर्माण होतात. त्यातून संशय निर्माण होतो. संशय घेणे हा एक छळाचाच प्रकार आहे.
- शिल्पा केदारी (स्नेहाधार प्रकल्प)

मुलांना सुधारणेही आवश्यक
कोणत्याही घटनांना मुली बळी पडतात. यामध्ये त्यांचा दोष नाही. मुलींना बळकट केले पाहिजे. मात्र मुलांना सुधारण्यासाठी त्यांचे पालक कधी प्रयत्न करणार? हाही खरा मुद्दा आहे. मुले सुसंस्कारित झाली, तर महाविद्यालयाच्या परिसरामध्ये छेडछाडीच्या घटना होणार नाहीत. छेडछाड करावयाच्या मुलांच्या पद्धती वेगवेगळ्य़ा आहेत. रोजच्या नवीन असतात. ठराविक मुलगा ठराविक मुलीचीच छेड काढतोय, हेही स्पष्ट होत नसल्याने तक्रार कोणाविरुद्ध करायची?असाही प्रश्न रस्त्याने जाणार्‍या, महाविद्यालयातील मुलींना पडतो.
-वृषाली पठारे (महाविद्यालयीन विद्यार्थी) बलात्काराच्या प्रकरणात जामीन नको
बलात्काराच्या प्रकरणात आरोपीला जामीन मिळायला नको अशीच तरतूद करण्याची गरज आहे. यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.
बलात्काराच्या प्रकरणांसाठी कायदा बदलणे, जामीन देण्याची तरतूद कायद्यातून वगळावी, सहा महिने ते एक वर्ष या काळात निकाल लावावा, आरोपीला जेलमध्ये ठेवूनच प्रकरण निकालात काढावे, कलम ३७६ अन्वये स्वतंत्र न्यायालयाची स्थापना करावी, अशी मागणी सरकारकडे केली असल्याची माहिती अँड. पाटील यांनी यावेळी दिली. अत्याचार रोखण्यासाठी महिलांनी कायदेशीर तक्रार करणे व न्यायालयातही खंबीर राहणे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. महिला धीटपणे पुढे आल्या तर शंभर टक्के अत्याचार करणार्‍यांचा बंदोबस्त होईल. अत्याचार करणार्‍यांना महिलांनी व समाजाने सामुहिकपणे झोडपणे हा पर्याय दहशत बसविण्यासाठी चांगला आहे. परंतु तो कायदेशीर मार्ग नाही. अशा आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली करणे आवश्यक आहे. तसेच पोलिसांना गुन्ह्याचे पुरावे जमा करण्यासाठीही समाजाने मदत करण्याची आवश्यकता आहे. महिलांवर जेव्हा सार्वजनिक ठिकाणी अत्याचार होतात तेव्हा इतर समाज बघ्याची भूमिका का घेतो? हाही प्रश्न आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये छेडछाडीविरोधात नियंत्रण करणार्‍या समित्या स्थापन करण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये पाल्य व शिक्षक असावेत. मुली स्कार्प का बांधतात? याचाही विचार होणे आवश्यक आहे. प्रदूषण व उन्हापासून संरक्षण करण्यासाठी स्कार्प बांधले जात असेल तर समजू शकते. परंतु अनेक मुली बगीचा, चित्रपटगृहे येथेही स्कार्प बांधून का असतात? यामुळेही अकारण संशय निर्माण होऊन अत्याचार करणार्‍यांचे फावते हे मुलींनीही लक्षात घ्यावे. तरुणांना घाबरुन असे तोंड बांधणे हा काही अत्याचार रोखण्याचा मार्ग होऊ शकत नाही. धीटपणे मुकाबला करायला हवा.
- अँड. सतीष पाटील, जिल्हा सरकारी वकील एखाद्या वाहन चालकाने, गाडीवरून जाताना कोणी छेडछाड केल्याचे आढळले तर गाडीचा नंबर लिहून तो पोलिसांकडे देणे आवश्यक आहे. अत्याचार जसा अशिक्षिताकडून केला जातो, तसा उच्च शिक्षिताकडूनही केला जातो. छेडछाडविरोधी मोहीम राबवून मुलींमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. तक्रारच आली नाही, तर पोलीस कारवाई करू शकणार नाहीत. म्हणूनच महिला अत्याचाराविरोधात लढायचे असेल तर पहिल्यांदा पोलीसांकडे तक्रार केली पाहिजे. मैत्री (रिलेशनशीप) खुली ठेवावी. रुमाल बांधून मैत्री कशासाठी? तक्रार केली तर साक्षीदार होत नाहीत. पोलिसांना दोन्ही बाजू विचारात घ्याव्या लागतात. मध्यम वयाच्या लोकांकडून जास्त समस्या निर्माण होतात. तक्रार केली तर अत्याचारित मुली-महिलांची प्रतिष्ठा जपण्यासाठीही पोलीस सहकार्य करतात. लोक आपली जबाबदारी विसरतात आणि पोलिसांवर आरोप करतात. मुलींनी स्कार्प बांधावे की नाही? हे त्यांचे व्यक्तीगत स्वातंत्र्य आहे. छेडछाडविरोधी पथक कार्यरत आहेत. तक्रार असेल तर त्यांना कळवा. पण बर्‍याचदा त्रास होऊनही तरुणी, महिला तक्रार करत नाहीत. हे चूक आहे. छेडछाड विरोधी पथकाची व्याप्ती ग्रामीण भागापर्यंतही वाढविली जाईल. मोबाईल, क्वाईन बॉक्सवरून अनेकवेळा अश्लिल फोन केले जातात. अशावेळी ज्या क्वाईन बॉक्सवरुन हा फोन आला त्याला जाब विचारा. जेणेकरुन तो दक्ष होईल. ग्रामीण भागात अंधार असलेल्या भागात वीज देण्याबाबत आम्ही प्रशासनाला पत्र दिले आहेत. एखाद्या स्पॉटवर नेहमीच काही घटना घडत असतील तर निनावी पत्र पाठवा. महाविद्यालयामध्ये बीट मार्शल कार्यान्वित करू. दूरचित्रवाहिन्यांवरही नको त्या मालिका बघितल्या जातात. चांगले बघण्याची, वाचण्याची कोणाचीच मानसिकता नसते. नैतिकता ही ज्याची त्याची वेगवेगळी आहे. ती मनामध्ये असते. सुधारणा ह्या लोकांमधूनच घडल्या पाहिजेत. मात्र गुन्हेगारांना धडा मिळालाच पाहिजे. ही जबाबदारी फक्त पोलिसांची नव्हे तर समाजाची देखील आहे.
-ज्योतीप्रिया सिंग(सहायक पोलीस अधिक्षक)


Anil Gawade
Vrusahli Bhalerao
Dilip Auti 
Bharati Sagare
Vrushali Pathare 






Priyanka Satapute


Aishwarya Sagade
Satish Patil
Jyoti Priyasing 
Shilpa Kedari 





















अत्याचार रोखण्यासाठी 'नारी दल' चा प्रस्ताव

अत्याचार रोखण्यासाठी 'नारी दल' चा प्रस्ताव
संवादसत्र
लोकमत संवाद सत्रातील मुद्दे
महिलांवरील अत्याचार रोखण्यासंदर्भात लोकमत कार्यालयात आज झालेल्या संवादसत्रात सहभागी सहायक पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, डावीकडून अनिल गावडे, दिलीप औटे, उजवीकडून ऐश्‍वर्या सागडे,
ऋषाली पठारे, शिल्पा केदारी, ऋषाली भालेराव, प्रियंका सातपुते आणि तहसीलदार भारती सागरे. अहमदनगर। दि. २७ (प्रतिनिधी)
महिला व तरुणींची छेडछाड होत असेल तर त्याकडे आता दुर्लक्ष करु नका. महिला व तरुणींनी याबाबत तक्रार करण्यासाठी पुढे यावे. पोलीस प्रशासन व सामाजिक संघटना भक्कमपणे अशा महिलांच्या पाठिशी राहतील. पोलीस व समाजाच्या सामुदायिक ताकदीतूनच अत्याचार करणार्‍यांना दहशत बसू शकेल, असा सूर 'लोकमत'ने आयोजित केलेल्या संवादसत्रात आज निघाला. प्रत्येक महाविद्यालयात तरुणींच्या सुरक्षेसंदर्भात समित्या स्थापन करणे तसेच प्रत्येक गावात 'नारी सुरक्षा दल' स्थापन करणे असे पर्याय या संवादसत्रातून पुढे आले.
'महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी काय करता येईल?' या विषयावर 'लोकमत' कार्यालयात आज संवादसत्र आयोजित करण्यात आले होते. सहायक पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, तहसीलदार भारती सागरे, 'स्नेहालय'चे अनिल गावडे, शिल्पा केदारी, चाईल्ड लाईनचे दिलीप औटी, वृषाली भालेराव, ऐश्‍वर्या सागडे, वृषाली पठारे यासह छात्रभारतीच्या कार्यकर्त्या प्रियंका सातपुते यांनी या संवादसत्रात सहभाग घेतला.
महिला व तरुणींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्या तरी त्याला समाजातील केवळ पुरूषी संस्कृतीच जबाबदार नसून तरुणीही जबाबदार आहेत. अत्याचार करणार्‍यांविरोधात तक्रारी होत नाहीत म्हणून या लोकांचे बळ वाढत आहे. घरातूनच पाठबळ नसल्यामुळे अनेकदा तरुणी बोलत नाहीत. छेडछाडीच्या पद्धतीही आता बदलत आहेत. केवळ रस्ता,बस, कॉलेजातच नाही तर कामाच्या ठिकाणी व मोबाईलद्वारेही छेडछाडीचे प्रकार वाढत आहेत असे अनेक मुद्दे यावेळी मांडण्यात आले. महिला व तरुणी धीटपणे पुढे आल्यास त्यांना पोलीस पूर्णत: सहकार्य करतील, असे सहायक पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी सांगितले. पोलिसांनी छेडछाडीविरोधात पथक स्थापन केले असून प्रत्येक तालुक्यातील पोलीस अधिकार्‍याच्या नियंत्रणाखाली अत्याचार रोखण्यासाठी समिती गठीत केली जाणार असल्याची माहिती यावेळी सिंग यांनी दिली.
प्रारंभी 'लोकमत'चे सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे, आवृत्तीप्रमुख अनंत पाटील, मुख्य उपसंपादक सुधीर लंके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संदीप रोडे यांनी सूत्रसंचालन केले तर कैलास ढोले यांनी आभार मानले. सुरेश वाडेकर, अशोक निंबाळकर, सुदाम देशमुख, चाँद शेख यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. ॅ संबधीत बातमी हॅलो ३ वर ■ कॉलेजमध्ये चर्चासत्रांचे आयोजन करणे आवश्यक.
■ पालक, शिक्षक व संस्था संचालकांच्या दरमाह बैठका व्हाव्यात.
■ पोलिसांनी ग्रामसुरक्षा दलाच्या धर्तीवर नारी सुरक्षा दल स्थापावे.
■ प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला संरक्षण समिती असावी.
■ महिला छेडछाड विरोधी पथक कार्यान्वित करावे.
■ शाळा, कॉलेज सुटताना बीट मार्शल पथकाने फेरी मारावी.
■ कॉलेजात मुलींच्या तक्रारी ऐकण्यासाठी नियमित बैठका व्हाव्यात. ■ तरुणांना छेड काढण्याची संधी मिळेल असे वर्तन तरुणींनी टाळावे.
■ छेडछाड करणार्‍याचा मोटारसायकल नंबर घेऊन तो पोलिसांना सांगावा.
■ छेडछाड करणार्‍याला बदडून पोलिसांच्या हवाली करा.
■ गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षेच्या दृष्टीने माघार घेऊ नका.
■ कायद्याने त्याला हवी ती शिक्षा मिळतेच.
■ मोबाईलवर छेडछाड झाल्यास पोलिसांकडे तक्रार करा. ■ पोलीस व न्यायव्यवस्थेवर विश्‍वास ठेऊन रोमिओंविरुध्द आक्रमकपणे रस्त्यावर उतरा.
■ चाईल्ड लाईन व स्नेहालय या स्वयंसेवी संस्थेला कळवा. ते तुमची मदत करतील.
■ छेडछाड होत असेल तर पोलिसांना ८६९८७९१९१९




Tuesday, 20 November 2012

'कवा येणार माझा बाबा?'


'कवा येणार माझा बाबा?' (भालचंद्र बालटे)

भालचंद्र बालटे (author@esakal.com)
Sunday, November 18, 2012 AT 01:45 AM (IST)

स्नेहालयात गेलो की, सगळ्या विभागात जाऊन आल्याशिवाय राहवत नाही. विशेषतः स्नेहालयाचे एक प्रमुख कार्यकर्ते भरत कुलकर्णी बरोबर असतील, तर ते अगदी बारीकसारीक माहिती देतात. तीन-चारशे मुलांचे कपडे धुण्यासाठीचा वॉशिंग प्लॅंट, शिलाई विभागात आलेली शिवणयंत्रं, मुलांसाठी कॉम्प्युटर, शाळेला जाण्यासाठी नवीन बसेस हे सगळं तर पाहायला मिळतं, पण जीव रमतो तो लहान मुलांच्या विभागात. तिथं दाखल झालेले नवीन चेहरे पाहताना मन भरून येतं. भरत या मुलांमध्ये फार लोकप्रिय. तो आला की ती त्याच्या भोवती जमतात. त्याच्याशी बोलतात. कुणी त्याच्या अभ्यासाविषयी सांगतं, कुणी परीक्षा पास झाल्याचं सांगतं, कुणी त्याचा ड्रेस फारच ढगळ किंवा आखूड दिल्याचं सांगतं, कुणी एखाद्या मोठ्या पोरानं मारल्याची तक्रार करतं. मग भरत कुणाचे मार्क चांगले पडल्याबद्दल अभिनंदन करतो, तर कोणाच्या तक्रारी दूर करण्याचं आश्‍वासन देतो. 


"चला आता आपण एड्‌सबाधित मुलांच्या विभागात जाऊ. खरं तर ही मुलं काही वेगळी नसतात, तीही इतर मुलांसारखीच हसत-खेळत असतात. पण काहींचे चेहरे निस्तेज वाटतात; काहींच्या हातापायाच्या काड्या असतात. पण बरीचशी इतर मुलांसारखी! त्यांच्याकडे जास्त लक्ष ठेवून औषधोपचार करता यावेत म्हणून हा वेगळा विभाग,'' भरत म्हणाला. त्या विभागात गेल्यावरही भरतभोवती गराडा पडला. घरातलं मोठं माणूस बाहेरून घरात आल्यावर मुलं करतात तशाच एकमेकांबद्दल तक्रारी. 



"का रे दशरथ दिसत नाही कुठं?'' भरत मुलांना विचारतो. ती मुलंही इकडं-तिकडं पाहतात. पण तेवढ्यात तो आपली ढगळ चड्डी कमरेवर ओढत येतो आणि त्याच्या पायाला मिठी मारतो. 



"कवा येणार माझा बाबा?'' तो त्याला विचारतो. "अजून चार-आठ दिवस लागतील. ताप आलाय ना त्याला! मग बरं करायला नको का? बरं वाटलं म्हणजे येईल आणि मग दशरथला घेऊन जाईल. त्यानं सांगितलं ना तुला, रडायचं नाही, या मुलांच्यात राहायचं, खेळायचं, शिकायचं. तू नाही ना रडत?'' भरत म्हणाला. "नाही'' मान हलवत दशरथ म्हणाला. 



"मग मी सांगतो हं त्याना तुम्ही लवकर बरे व्हा आणि आमच्या दशरथला घरी घेऊन जा!'' 
"ही काय भानगड आहे. खरंच त्याचे बाबा आजारी आहे का?'' मी स्नेहालयामधून बाहेर पडताना विचारले. 
काय करणार काका! पोरांशी खोटं बोलावं लागतं. ही एड्‌सबाधित मुलं. या विभागातली बहुतेक मुलंही लालबत्ती भागातून आम्ही आणतो. आईला पोटासाठी देहविक्रय करावा लागतो. त्यातून तिला एड्‌स होतो. ही मुलं जन्माला येतात ती एड्‌स घेऊन!'' 
"म्हणजे हा दशरथ?'' मी म्हणालो. 



"नाही. ती दोघं कामगार होती. कोल्हार या गावी लहानशा झोपडीत राहात होती. दोघंही काम करून पोटापुरतं मिळवत होती. पण नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा नडला असावा. अगोदर नवऱ्याला आणि नंतर त्याच्या बायकोला एड्‌स झाला असणार. परिणाम जन्मतःच दशरथ ते दुखणं घेऊन जन्माला आला. 



आता मला दशरथबद्दल सगळीच माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागली. म्हणून मी विचारलं. 
"मग दशरथ इथं कसा काय आला.'' 
"ती एक करुण कहाणीच आहे. दशरथला जन्म देऊन काही दिवसांतच त्याची आई वारली. पहिले काही दिवस त्याच्या वडिलांनी किरकोळ काम करून शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या मदतीनं त्याला सांभाळलं. पुढं-पुढं त्याला काम करवेना. शेवटी भीक मागू लागला. तोपर्यंत दशरथ पाच-सहा वर्षांचा झाला होता. मग ती दोघं भीक मागू लागली. झोपडीचं भाडं देता येईना म्हणून तिथूनही त्यांना हाकललं. आपली फाटकी अंथरुणं आणि कटोरा घेऊन कोल्हारच्या स्टॅंडवर आली. भीक मागून दिवस काढू लागली. खाण्याची आबाळ झाली की हा रोग उफाळतो. बाप आजारी पडला. तापानं फणफणला. एकटा दशरथ भीक मागून आणायचा आणि त्याला भरवायचा. देव कशी बुद्धी देतो बघा! सहा वर्षांचं हट्ट करण्याचं, लाड करवून घेण्याचं ते वय; पण त्यालाही कळलं की आता आपल्याला या बापाशिवाय कोणी नाही. तोच एक आधार आहे. बापानं पोराची काळजी घ्यायची तिथं पोरगं बापाची घेत होतं. पाणी आणून पाजत होतं. भीक मागून पहिला घास त्याच्या तोंडात घालत होतं. त्याला जगवत होतं आणि आपणही जगत होतं.'' 



"मग तुम्हाला हे कसं कळलं?'' पाणावल्या डोळ्यांनी मी विचारलं. ""तेच सांगणार आहे. आमच्या स्नेहालयाचे एक आधारस्तंभ ऍड. श्‍याम असावा नाशिकडून येताना त्या स्टॅंडपाशी थांबले तेव्हा दशरथ आला त्यांच्याकडं काही मागायला. त्यांनी त्याची चौकशी सुरू केली. बाप आजारी असल्याचं कळल्यावर तिकडं जाऊन पाहिलं. आजूबाजूच्या लोकांनी त्यांची कहाणी सांगितली. यांना कोणीही नातेवाईक नाहीत याची खात्री करून त्यांनी त्यांना स्नेहालयात आणलं. वडील अगदीच अत्यवस्थ असल्यानं त्यांना स्नेहालयात ठेवणं शक्‍य नव्हतं, म्हणून सरकारी दवाखान्यात दाखल केलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यानंतर मी ज्या ज्या वेळी येथे यायचो, तेव्हा मला बघितल्यावर दशरथ कुठूनही यायचा आणि मला विचारायचा, "कवा येणार माझा बाबा?' आणि आठ-दहा दिवसांत बरा झाल्यावर येईल आणि मग आमच्या दशरथला घेऊन जाईल एवढं ऐकलं की हसत खेळायला निघून जायचा.'' भरत म्हणाला. 
"पण आता बरी आहे का त्याच्या वडिलांची तब्येत,'' मी विचारलं. 



"तो महिन्यापूर्वीच वारला. पण आता हे कसं सागायचं एवढ्याशा जिवाला? तसा तो इथं रमला आहे. इथल्या सगळ्या कार्यक्रमात भाग घेतो. हुशार आहे. हळूहळू सगळं शिकतो. इतर कोणाजवळही वडिलांची आठवण काढीत नाही. फक्त मला पाहिल्यावरच त्याला त्याच्या वडिलांची आठवण येते आणि मला येऊन बिलगून विचारतो.'' कवा येणार माझा बाबा?'' 



"फक्त तुमच्याजवळच का बरं तो ही गोष्ट विचारतो, इतर कोणाजवळ का नाही?'' मी विचारलं. 
"कारण तो बुद्धीनं फार शार्प आहे. तो आणि त्याचे वडील बरोबरच इथं आले होते. पण इथून मीच त्याच्या वडिलांना स्नेहालयच्या व्हॅनमधून दवाखान्यात पोचवलं. म्हणून तो मलाच हा प्रश्‍न विचारतो.'' आता मलाही, मी जेव्हा स्नेहालयात जातो तेव्हा त्याला भेटल्याशिवाय राहावत नाही. त्याचा निरागस चेहरा पाहिला की हृदय पिळवटतं. बिचाऱ्याचं आयुष्य किती आहे माहीत नाही; पण स्नेहालय त्याची काळजी घेतं. लवकरच त्याला कळू लागेल की, आपल्याला आई-बाप कोणी नाहीत. आता स्नेहालय हेच आपले आई आणि बाबा. हे लक्षात येईल तेव्हा तो कोणालाच विचारणार नाही, "कवा येणार माझा बाबा?' एड्‌सच्या रोगाची शिकार झालेली ती मुलं. त्यापैकीच दशरथही एक. बिचाऱ्याला आपलं आयुष्य किती आहे हे माहीत नाही. ज्या वयात लाड करून घ्यायचे त्या वयात कळतेपणानं त्यानं वडिलांना जगवलं. आता वडिलांची वाट बघत तो दिवस कंठत आहे. मदतीसाठी ः भरत कुलकर्णी, स्नेहालय भवन, महात्मा गांधी मैदान, नगर- 414 001. संपर्क ः 9011020176. 

Thursday, 8 November 2012

Rashtrapatichya Haste Snehalaya Award


http://epaper.esakal.com/Sakal/12Nov2012/Enlarge/Ahmednagar/AhmednagarToday/page2.htm

Saturday, 3 November 2012

Trunmul Sevakaryacha Adarsh : Snehalaya

Date 16 octber 2012 Vardhapan din
 
 


After A’nagar, Snehalaya embraces Katraj slum kids

After A’nagar, Snehalaya embraces Katraj slum kids
Kiran Dahitule
Replicating the successful model they initiated in Ahmednagar, NGO Snehalaya launched the unique project, Sharda Balbhavan, in Santoshnagar slums in Katraj on October 2.
Abhishek Shejual, public relation officer (PRO) of the NGO, said, “We surveyed 300 families in the slums of Santoshnagar, and found a large number of children whiling away their lives. It’s easy for these children, who are on their own for most part of the day when their parents are away at work, to enter into wrong company and go astray. So, we decided to set up a study centre and Sanskar classes for them.”
Snehalaya, which successfully runs 13 projects in Ahmednagar, has engaged 23 youths, who were into stealing, as volunteers to work for the slum children.
With counselling, these boys and girls who were into petty stealing have now devoted their lives to training the slum children in various activities to improve their lives.
At Sharda Balbhavan, parents are counselled to send their children to schools rather than to work, thus ensuring to minimise the school dropout rate.
Girish Kulkarni, founder, said, “Abject poverty has made these slums a breeding ground for diseases and other social evils such as child labour and addictions. Snehalaya is actively working in these slums for their improvement and rehabilitation.”
At Balbhavan, activities such as playgroups, tuition, health check-up camps are conducted for creating awareness about communal harmony, good health and consequences of addictions. Their centres are well-equipped with audio-visual and other educational aids for children to get recreational learning, mind stimulation and personality development, so that child labour, child marriages and commercial exploitation of children in slums is reduced.
The NGO has also planned to start women’s self-help groups to enable women in slums to become financially independent, so that they don’t fall prey to unauthorised moneylenders.
d_kiran@dnaindia.net

Published Date:  Oct 10, 2012

Friday, 2 November 2012

Nisvarth Sevabhav

भा रतीताईंचे माहेर औरंगाबादचे. वडील भाऊसाहेब वैशंपायन हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, तर आई शाळेत शिक्षिका. घरातले वातावरण पारंपरिक, पण तितकेच मोकळेसुद्धा. मुलींना शिक्षण आणि इतर बाबतीत बरेच स्वातंत्र्य होते. भाऊसाहेबांनी आपल्या मुलांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद केला नाही. सर्व भावंडांचे बालपण काटकसरीत तरीही समाधानात गेले. आहे त्यात समाधान मानण्याचे, इतरांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे संस्कार बालपणापासूनच झाले होते. मोठय़ांना वाचनाची-लिखाणाची आवड असल्याने घरी भरपूर पुस्तकेअसायची. मात्र खास आपल्या मुलांनी वाचावीत म्हणून विज्ञान, शिक्षण, राजकारण, मोठय़ा माणसांची आत्मचरित्रे अशी विविध वैश्विक विषयांवरची पुस्तके भारतीताईंचे वडील खास त्यांच्यासाठी आणायचे. चांगल्या साहित्याचे वाचन हा आईचा आग्रह असे. बालपणाच्या या वाचनाच्या सवयीमुळेच त्यांच्या विचारांना दिशा मिळत गेली, दृष्टिकोन व्यापक झाला. माहेरी मोकळे वातावरण असले तरीही लग्न करून आनंदवनात राहण्याच्या भारतीताईंच्या निर्णयाला घरून काही काळ विरोध झाला. पुढे काय होईल, याचे काहीसे अस्पष्ट चित्र मनात घेऊनच आमटे कुटुंबात प्रवेश केल्याचे भारतीताई सांगतात. आमटे कुटुंबातले वातावरण तुलनेने कर्मठ होते. आतासारख्या सुविधा तेव्हा आनंदवनात नव्हत्या. पाणीटंचाई, गाव शहराबाहेर, दोन्ही बाजूंनी जंगल, गावाच्या बाहेर जाण्यासाठी वाहनांची अपुरी सुविधा, अशा अनंत अडचणी भारतीताईंसमोर होत्या. मात्र साधनाताई आणि बाबांचा सहवास मिळणार या आश्वासक भावनेपुढे त्यांनी त्या अडचणींवर मात करण्याचा निश्चय केला. शिवाय सकाळ-संध्याकाळच्या एकत्र जेवणावर बाबांचा भर असल्याने माणसे जोडली गेल्याची आठवण त्या आवर्जून सांगतात. आनंदवनातल्या स्थानिक महिलांसाठी काम करताना त्यांना आधी शिक्षणाचे महत्त्व भारतीताईंनी पटवून दिले. त्यानंतर त्या महिलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी, पाळणाघर, संगणक प्रशिक्षण अशा सुविधा हळूहळू सुरू केल्या. मात्र या सर्वांपेक्षाही इथल्या लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवताना स्वत:च्या शिक्षणाचे खर्‍या अर्थाने चीज झाल्याचे समाधान भारतीताईंना वाटते. फिजिओथेरपी, कुष्ठरोगाच्या संदर्भातल्या विविध वैद्यकीय सुविधा भारतीताईंच्या प्रयत्नामुळेच तिथल्या लोकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. बाबा आणि साधनाताईंच्या कार्याने प्रभावित होऊन आनंदवनात काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल भारतीताई आज समाधानी आहेत. आपल्या शिक्षणाचा इथल्या लोकांना झालेला फायदा पाहून आयुष्य सफल झाल्याचे त्यांना वाटते. आनंदवनातील कुष्ठरोग्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य पाहून कष्टाचे सार्थक झाल्याची त्यांची भावना आहे. vandana.d@dainikbhaskargroup.com
भा रतीताईंचे माहेर औरंगाबादचे. वडील भाऊसाहेब वैशंपायन हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, तर आई शाळेत शिक्षिका. घरातले वातावरण पारंपरिक, पण तितकेच मोकळेसुद्धा. मुलींना शिक्षण आणि इतर बाबतीत बरेच स्वातंत्र्य होते. भाऊसाहेबांनी आपल्या मुलांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद केला नाही. सर्व भावंडांचे बालपण काटकसरीत तरीही समाधानात गेले. आहे त्यात समाधान मानण्याचे, इतरांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे संस्कार बालपणापासूनच झाले होते. मोठय़ांना वाचनाची-लिखाणाची आवड असल्याने घरी भरपूर पुस्तकेअसायची. मात्र खास आपल्या मुलांनी वाचावीत म्हणून विज्ञान, शिक्षण, राजकारण, मोठय़ा माणसांची आत्मचरित्रे अशी विविध वैश्विक विषयांवरची पुस्तके भारतीताईंचे वडील खास त्यांच्यासाठी आणायचे. चांगल्या साहित्याचे वाचन हा आईचा आग्रह असे. बालपणाच्या या वाचनाच्या सवयीमुळेच त्यांच्या विचारांना दिशा मिळत गेली, दृष्टिकोन व्यापक झाला. माहेरी मोकळे वातावरण असले तरीही लग्न करून आनंदवनात राहण्याच्या भारतीताईंच्या निर्णयाला घरून काही काळ विरोध झाला. पुढे काय होईल, याचे काहीसे अस्पष्ट चित्र मनात घेऊनच आमटे कुटुंबात प्रवेश केल्याचे भारतीताई सांगतात. आमटे कुटुंबातले वातावरण तुलनेने कर्मठ होते. आतासारख्या सुविधा तेव्हा आनंदवनात नव्हत्या. पाणीटंचाई, गाव शहराबाहेर, दोन्ही बाजूंनी जंगल, गावाच्या बाहेर जाण्यासाठी वाहनांची अपुरी सुविधा, अशा अनंत अडचणी भारतीताईंसमोर होत्या. मात्र साधनाताई आणि बाबांचा सहवास मिळणार या आश्वासक भावनेपुढे त्यांनी त्या अडचणींवर मात करण्याचा निश्चय केला.
शिवाय सकाळ-संध्याकाळच्या एकत्र जेवणावर बाबांचा भर असल्याने माणसे जोडली गेल्याची आठवण त्या आवर्जून सांगतात. आनंदवनातल्या स्थानिक महिलांसाठी काम करताना त्यांना आधी शिक्षणाचे महत्त्व भारतीताईंनी पटवून दिले. त्यानंतर त्या महिलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी, पाळणाघर, संगणक प्रशिक्षण अशा सुविधा हळूहळू सुरू केल्या.
मात्र या सर्वांपेक्षाही इथल्या लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवताना स्वत:च्या शिक्षणाचे खर्‍या अर्थाने चीज झाल्याचे समाधान भारतीताईंना वाटते. फिजिओथेरपी, कुष्ठरोगाच्या संदर्भातल्या विविध वैद्यकीय सुविधा भारतीताईंच्या प्रयत्नामुळेच तिथल्या लोकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
बाबा आणि साधनाताईंच्या कार्याने प्रभावित होऊन आनंदवनात काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल भारतीताई आज समाधानी आहेत. आपल्या शिक्षणाचा इथल्या लोकांना झालेला फायदा पाहून आयुष्य सफल झाल्याचे त्यांना वाटते. आनंदवनातील कुष्ठरोग्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य पाहून कष्टाचे सार्थक झाल्याची त्यांची भावना आहे.
vandana.d@dainikbhaskargroup.com 
भा रतीताईंचे माहेर औरंगाबादचे. वडील भाऊसाहेब वैशंपायन हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, तर आई शाळेत शिक्षिका. घरातले वातावरण पारंपरिक, पण तितकेच मोकळेसुद्धा. मुलींना शिक्षण आणि इतर बाबतीत बरेच स्वातंत्र्य होते. भाऊसाहेबांनी आपल्या मुलांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद केला नाही. सर्व भावंडांचे बालपण काटकसरीत तरीही समाधानात गेले. आहे त्यात समाधान मानण्याचे, इतरांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे संस्कार बालपणापासूनच झाले होते. मोठय़ांना वाचनाची-लिखाणाची आवड असल्याने घरी भरपूर पुस्तकेअसायची. मात्र खास आपल्या मुलांनी वाचावीत म्हणून विज्ञान, शिक्षण, राजकारण, मोठय़ा माणसांची आत्मचरित्रे अशी विविध वैश्विक विषयांवरची पुस्तके भारतीताईंचे वडील खास त्यांच्यासाठी आणायचे. चांगल्या साहित्याचे वाचन हा आईचा आग्रह असे. बालपणाच्या या वाचनाच्या सवयीमुळेच त्यांच्या विचारांना दिशा मिळत गेली, दृष्टिकोन व्यापक झाला. माहेरी मोकळे वातावरण असले तरीही लग्न करून आनंदवनात राहण्याच्या भारतीताईंच्या निर्णयाला घरून काही काळ विरोध झाला. पुढे काय होईल, याचे काहीसे अस्पष्ट चित्र मनात घेऊनच आमटे कुटुंबात प्रवेश केल्याचे भारतीताई सांगतात. आमटे कुटुंबातले वातावरण तुलनेने कर्मठ होते. आतासारख्या सुविधा तेव्हा आनंदवनात नव्हत्या. पाणीटंचाई, गाव शहराबाहेर, दोन्ही बाजूंनी जंगल, गावाच्या बाहेर जाण्यासाठी वाहनांची अपुरी सुविधा, अशा अनंत अडचणी भारतीताईंसमोर होत्या. मात्र साधनाताई आणि बाबांचा सहवास मिळणार या आश्वासक भावनेपुढे त्यांनी त्या अडचणींवर मात करण्याचा निश्चय केला.
शिवाय सकाळ-संध्याकाळच्या एकत्र जेवणावर बाबांचा भर असल्याने माणसे जोडली गेल्याची आठवण त्या आवर्जून सांगतात. आनंदवनातल्या स्थानिक महिलांसाठी काम करताना त्यांना आधी शिक्षणाचे महत्त्व भारतीताईंनी पटवून दले. त्यानंतर त्या महिलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी, पाळणाघर, संगणक प्रशिक्षण अशा सुविधा हळूहळू सुरू केल्या.
मात्र या सर्वांपेक्षाही इथल्या लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवताना स्वत:च्या शिक्षणाचे खर्‍या अर्थाने चीज झाल्याचे समाधान भारतीताईंना वाटते. फिजिओथेरपी, कुष्ठरोगाच्या संदर्भातल्या विविध वैद्यकीय सुविधा भारतीताईंच्या प्रयत्नामुळेच तिथल्या लोकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
बाबा आणि साधनाताईंच्या कार्याने प्रभावित होऊन आनंदवनात काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल भारतीताई आज समाधानी आहेत. आपल्या शिक्षणाचा इथल्या लोकांना झालेला फायदा पाहून आयुष्य सफल झाल्याचे त्यांना वाटते. आनंदवनातील कुष्ठरोग्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य पाहून कष्टाचे सार्थक झाल्याची त्यांची भावना आहे.
vandana.d@dainikbhaskargroup.com 
भा रतीताईंचे माहेर औरंगाबादचे. वडील भाऊसाहेब वैशंपायन हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, तर आई शाळेत शिक्षिका. घरातले वातावरण पारंपरिक, पण तितकेच मोकळेसुद्धा. मुलींना शिक्षण आणि इतर बाबतीत बरेच स्वातंत्र्य होते. भाऊसाहेबांनी आपल्या मुलांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद केला नाही. सर्व भावंडांचे बालपण काटकसरीत तरीही समाधानात गेले. आहे त्यात समाधान मानण्याचे, इतरांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे संस्कार बालपणापासूनच झाले होते. मोठय़ांना वाचनाची-लिखाणाची आवड असल्याने घरी भरपूर पुस्तकेअसायची. मात्र खास आपल्या मुलांनी वाचावीत म्हणून विज्ञान, शिक्षण, राजकारण, मोठय़ा माणसांची आत्मचरित्रे अशी विविध वैश्विक विषयांवरची पुस्तके भारतीताईंचे वडील खास त्यांच्यासाठी आणायचे. चांगल्या साहित्याचे वाचन हा आईचा आग्रह असे. बालपणाच्या या वाचनाच्या सवयीमुळेच त्यांच्या विचारांना दिशा मिळत गेली, दृष्टिकोन व्यापक झाला. माहेरी मोकळे वातावरण असले तरीही लग्न करून आनंदवनात राहण्याच्या भारतीताईंच्या निर्णयाला घरून काही काळ विरोध झाला. पुढे काय होईल, याचे काहीसे अस्पष्ट चित्र मनात घेऊनच आमटे कुटुंबात प्रवेश केल्याचे भारतीताई सांगतात. आमटे कुटुंबातले वातावरण तुलनेने कर्मठ होते. आतासारख्या सुविधा तेव्हा आनंदवनात नव्हत्या. पाणीटंचाई, गाव शहराबाहेर, दोन्ही बाजूंनी जंगल, गावाच्या बाहेर जाण्यासाठी वाहनांची अपुरी सुविधा, अशा अनंत अडचणी भारतीताईंसमोर होत्या. मात्र साधनाताई आणि बाबांचा सहवास मिळणार या आश्वासक भावनेपुढे त्यांनी त्या अडचणींवर मात करण्याचा निश्चय केला.
शिवाय सकाळ-संध्याकाळच्या एकत्र जेवणावर बाबांचा भर असल्याने माणसे जोडली गेल्याची आठवण त्या आवर्जून सांगतात. आनंदवनातल्या स्थानिक महिलांसाठी काम करताना त्यांना आधी शिक्षणाचे महत्त्व भारतीताईंनी पटवून दिले. त्यानंतर त्या महिलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी, पाळणाघर, संगणक प्रशिक्षण अशा सुविधा हळूहळू सुरू केल्या.
मात्र या सर्वांपेक्षाही इथल्या लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवताना स्वत:च्या शिक्षणाचे खर्‍या अर्थाने चीज झाल्याचे समाधान भारतीताईंना वाटते. फिजिओथेरपी, कुष्ठरोगाच्या संदर्भातल्या विविध वैद्यकीय सुविधा भारतीताईंच्या प्रयत्नामुळेच तिथल्या लोकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
बाबा आणि साधनाताईंच्या कार्याने प्रभावित होऊन आनंदवनात काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल भारतीताई आज समाधानी आहेत. आपल्या शिक्षणाचा इथल्या लोकांना झालेला फायदा पाहून आयुष्य सफल झाल्याचे त्यांना वाटते. आनंदवनातील कुष्ठरोग्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य पाहून कष्टाचे सार्थक झाल्याची त्यांची भावना आहे.
vandana.d@dainikbhaskargroup.com 
भा रतीताईंचे माहेर औरंगाबादचे. वडील भाऊसाहेब वैशंपायन हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, तर आई शाळेत शिक्षिका. घरातले वातावरण पारंपरिक, पण तितकेच मोकळेसुद्धा. मुलींना शिक्षण आणि इतर बाबतीत बरेच स्वातंत्र्य होते. भाऊसाहेबांनी आपल्या मुलांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद केला नाही. सर्व भावंडांचे बालपण काटकसरीत तरीही समाधानात गेले. आहे त्यात समाधान मानण्याचे, इतरांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे संस्कार बालपणापासूनच झाले होते. मोठय़ांना वाचनाची-लिखाणाची आवड असल्याने घरी भरपूर पुस्तकेअसायची. मात्र खास आपल्या मुलांनी वाचावीत म्हणून विज्ञान


Sevavrati

सं त एकनाथ महाराजांच्या या ओळी. दीनदुबळ्यांची सेवा, त्यांच्या उपयोगी पडण्यासारखे दुसरे पुण्य नाही, हा संदेश देणार्‍या. एकनाथांच्या या ओळींचे प्रत्यंतर येते हेमलकसामधल्या आदिवासींसाठी मंदा आमटे यांनी केलेले काम पाहिल्यावर. 38-40 वर्षांपूर्वी जिथे या ठिकाणी जाण्यासाठी कच्चा रस्ताही उपलब्ध नव्हता, तिथे वीज, पाणी, शिक्षणासारख्या सुविधा म्हणजे दूरची गोष्ट. मात्र त्या परिस्थितीतही मंदाताईंनी तिथे राहण्याचे आव्हान स्वीकारले. कारण होते बाबा आमटे आणि साधनाताईंच्या कामातून मिळालेली प्रेरणा. वैद्यकीय शिक्षणानंतर हेमलकशाला राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मंदाताईंच्या निश्चयी वृत्तीमुळे आज हेमलकशाचे रूप पालटले आहे. वेगळ्या चालीरीती-भाषा-संस्कृती, भिन्न समाजजीवन असणारे हेमलकसा. आदिवासींसोबत, त्यांच्यातलीच एक होऊन मंदाताईंनी त्यांना जगण्याची नवी उमेद दिली. रोज नवी आव्हाने - मंदाताईंचे माहेर धार्मिक आणि कर्मठ विचारांचे, पण शिक्षणाला पूरक वातावरण असणारे. वडील वसंत देशपांडे आणि आई कुसुम देशपांडे यांनी त्यांना शिकण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. विविध विषयांवरची पुस्तके वाचण्याचा त्यांच्या वडिलांचा आग्रह असे. त्यामुळे बालपणापासूनच वाचन-मनन-चिंतनाचे संस्कार मंदाताईंवर झाले. स्वतंत्र विचार करण्याची, ते विचार मांडण्याची सवय जडली. माहेरचे वातावरण मोकळे असले तरी वैद्यकीय शिक्षणानंतर आनंदवनात राहण्याचा त्यांचा निर्णय सहजतेने स्वीकारला गेला नाही. मंदाताईंचे आईवडील आनंदवनात बाबा आणि साधनाताईंना भेटले. त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेतले आणि त्यानंतरच त्यांनी मंदाताईंच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला. विवाहानंतरचा काळ कष्टाचा होता. रोज नवीन अडचणींना सामोरे जावे लागायचे. हेमलकशातले आदिवासी समूहात वावरणारे होते. शिवाय शहराशी संपर्क नाही. त्यामुळे आदिवासी योजनांच्या लाभाचा मुद्दाच नव्हता. भाषा हा मोठाच अडसर होता. मात्र मंदाताई त्या आदिवासींमध्ये मिसळल्या. त्यांची संस्कृती जाणून घेतली. त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. जीवनमान सुधारण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता मंदाताईंनी त्या समाजाला पटवून दिली. त्यामुळे आदिवासींची आर्थिक स्थिती सुधारली. स्वहक्कासाठी लढण्याचे भान आदिवासींमध्ये जागे झाले ते मंदाताईंच्या अथक प्रयत्नांमुळेच. महिला स्वावलंबी बनल्या - महिलांसंदर्भात आदिवासी समाजाची दृष्टी अधिक व्यापक आहे. तुलनेने महिलांना जास्त अधिकार आहेत. पण 40 वर्षांपूर्वी महिला शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते. आज मात्र या समाजाने मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली आहेत. विशेष म्हणजे, मंदाताईंच्या तालमीत शिकून मोठय़ा झालेल्या काही महिलांनी उच्च शिक्षण घेतलेय. अनेक आदिवासी स्त्रिया आज स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. शिकलेल्या महिलांसाठी मंदाताईंनी इथे नर्सिंग ट्रेनिंग, डीएडसारखे व्यावसायिक अभ्यासक्रमही सुरू केले. ज्या महिलांना शिक्षणात गती नाही, त्यांना बांबू, शिवणकाम, गोधड्या शिवणे यासारखे प्रशिक्षण दिले. या आदिवासी महिलांना अर्थार्जनाचा मार्ग तर मंदाताईंनी दाखवलाच, पण या महिलांमधला आत्मविश्वास जागवण्याचे महत्त्वाचे कामही केले. आपणही शिकून पैसे कमावून संसाराला हातभार लावू शकतो, ही भावना त्यांच्यात निर्माण झाली ती केवळ मंदाताईंच्या जिद्दीमुळेच. कष्टाची किंमत - आजच्या पिढीला सुखासीन आयुष्याचे आकर्षण आहे. तरुणांना भुरळ पाडणार्‍या गोष्टीही आजूबाजूला सतत घडताहेत. हायफाय आयुष्याबद्दल क्रेझ वाटणे गैर नाही. मात्र हे सर्व स्वकष्टाने मिळवायचे असते, याचे संस्कार या पिढीवर व्हावेत. आई-वडील व शिक्षकांच्या माध्यमातून असे संस्कार होणे आवश्यक असल्याचे मंदाताई म्हणतात. आनंदवन, हेमलकशाच्या बाहेरचे जग आमच्या मुलांनीही पाहिलेय, अनुभवलेय. मात्र इथल्या मातीच्या ओढीने ते इथे परतलेत, याचा अभिमान असल्याचे मंदाताई सांगतात. या कार्याला तरुण हात लागल्याने कामाचा व्यापही वाढलाय. या पिढीच्या मदतीने अधिकाधिक आदिवासींचे जीवन समृद्ध करता येईल, याबद्दल मंदाताईंना आनंद वाटतो. आपण घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांची तमा न बाळगता, भविष्यात काय वाढून ठेवलेय याबद्दल विचार न करता, जिद्दीने हाती घेतलेले काम तडीस नेऊ शकू की नाही, अशी कुठलीच शंका मनात न ठेवता मंदाताईंनी 38 वर्षांपूर्वी नवीन वळणावरचा प्रवास सुरू केला. सेवाभावनेतच शाश्वत सुख आहे, हे या प्रवासादरम्यान शिकायला मिळाल्याची मंदाताईंची भावना आहे.
IYfVfe¨¹ff ¦fa¦fZ¨fe IYf½fOXe,
Aû°ff½fe °fWfX³f»¹ff ªfe½ff¨fZ °fûÔOXe
¹ff°fd¨f °fe±ffÊWbX³fe ´fb¯¹f¦fûOXe, Àffa¦f°fe ³ff±f...
सं त एकनाथ महाराजांच्या या ओळी. दीनदुबळ्यांची सेवा, त्यांच्या उपयोगी पडण्यासारखे दुसरे पुण्य नाही, हा संदेश देणार्‍या. एकनाथांच्या या ओळींचे प्रत्यंतर येते हेमलकसामधल्या आदिवासींसाठी मंदा आमटे यांनी केलेले काम पाहिल्यावर. 38-40 वर्षांपूर्वी जिथे या ठिकाणी जाण्यासाठी कच्चा रस्ताही उपलब्ध नव्हता, तिथे वीज, पाणी, शिक्षणासारख्या सुविधा म्हणजे दूरची गोष्ट. मात्र त्या परिस्थितीतही मंदाताईंनी तिथे राहण्याचे आव्हान स्वीकारले. कारण होते बाबा आमटे आणि साधनाताईंच्या कामातून मिळालेली प्रेरणा. वैद्यकीय शिक्षणानंतर हेमलकशाला राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मंदाताईंच्या निश्चयी वृत्तीमुळे आज हेमलकशाचे रूप पालटले आहे. वेगळ्या चालीरीती-भाषा-संस्कृती, भिन्न समाजजीवन असणारे हेमलकसा. आदिवासींसोबत, त्यांच्यातलीच एक होऊन मंदाताईंनी त्यांना जगण्याची नवी उमेद दिली.
रोज नवी आव्हाने - मंदाताईंचे माहेर धार्मिक आणि कर्मठ विचारांचे, पण शिक्षणाला पूरक वातावरण असणारे. वडील वसंत देशपांडे आणि आई कुसुम देशपांडे यांनी त्यांना शिकण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. विविध विषयांवरची पुस्तके वाचण्याचा त्यांच्या वडिलांचा आग्रह असे. त्यामुळे बालपणापासूनच वाचन-मनन-चिंतनाचे संस्कार मंदाताईंवर झाले. स्वतंत्र विचार करण्याची, ते विचार मांडण्याची सवय जडली. माहेरचे वातावरण मोकळे असले तरी वैद्यकीय शिक्षणानंतर आनंदवनात राहण्याचा त्यांचा निर्णय सहजतेने स्वीकारला गेला नाही. मंदाताईंचे आईवडील आनंदवनात बाबा आणि साधनाताईंना भेटले. त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेतले आणि त्यानंतरच त्यांनी मंदाताईंच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला. विवाहानंतरचा काळ कष्टाचा होता. रोज नवीन अडचणींना सामोरे जावे लागायचे. हेमलकशातले आदिवासी समूहात वावरणारे होते. शिवाय शहराशी संपर्क नाही. त्यामुळे आदिवासी योजनांच्या लाभाचा मुद्दाच नव्हता. भाषा हा मोठाच अडसर होता. मात्र मंदाताई त्या आदिवासींमध्ये मिसळल्या. त्यांची संस्कृती जाणून घेतली. त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. जीवनमान सुधारण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता मंदाताईंनी त्या समाजाला पटवून दिली. त्यामुळे आदिवासींची आर्थिक स्थिती सुधारली. स्वहक्कासाठी लढण्याचे भान आदिवासींमध्ये जागे झाले ते मंदाताईंच्या अथक प्रयत्नांमुळेच.
महिला स्वावलंबी बनल्या - महिलांसंदर्भात आदिवासी समाजाची दृष्टी अधिक व्यापक आहे. तुलनेने महिलांना जास्त अधिकार आहेत. पण 40 वर्षांपूर्वी महिला शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते. आज मात्र या समाजाने मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली आहेत. विशेष म्हणजे, मंदाताईंच्या तालमीत शिकून मोठय़ा झालेल्या काही महिलांनी उच्च शिक्षण घेतलेय. अनेक आदिवासी स्त्रिया आज स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. शिकलेल्या महिलांसाठी मंदाताईंनी इथे नर्सिंग ट्रेनिंग, डीएडसारखे व्यावसायिक अभ्यासक्रमही सुरू केले. ज्या महिलांना शिक्षणात गती नाही, त्यांना बांबू, शिवणकाम, गोधड्या शिवणे यासारखे प्रशिक्षण दिले. या आदिवासी महिलांना अर्थार्जनाचा मार्ग तर मंदाताईंनी दाखवलाच, पण या महिलांमधला आत्मविश्वास जागवण्याचे महत्त्वाचे कामही केले. आपणही शिकून पैसे कमावून संसाराला हातभार लावू शकतो, ही भावना त्यांच्यात निर्माण झाली ती केवळ मंदाताईंच्या जिद्दीमुळेच.
कष्टाची किंमत - आजच्या पिढीला सुखासीन आयुष्याचे आकर्षण आहे. तरुणांना भुरळ पाडणार्‍या गोष्टीही आजूबाजूला सतत घडताहेत. हायफाय आयुष्याबद्दल क्रेझ वाटणे गैर नाही. मात्र हे सर्व स्वकष्टाने मिळवायचे असते, याचे संस्कार या पिढीवर व्हावेत. आई-वडील व शिक्षकांच्या माध्यमातून असे संस्कार होणे आवश्यक असल्याचे मंदाताई म्हणतात. आनंदवन, हेमलकशाच्या बाहेरचे जग आमच्या मुलांनीही पाहिलेय, अनुभवलेय. मात्र इथल्या मातीच्या ओढीने ते इथे परतलेत, याचा अभिमान असल्याचे मंदाताई सांगतात. या कार्याला तरुण हात लागल्याने कामाचा व्यापही वाढलाय. या पिढीच्या मदतीने अधिकाधिक आदिवासींचे जीवन समृद्ध करता येईल, याबद्दल मंदाताईंना आनंद वाटतो.
आपण घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांची तमा न बाळगता, भविष्यात काय वाढून ठेवलेय याबद्दल विचार न करता, जिद्दीने हाती घेतलेले काम तडीस नेऊ शकू की नाही, अशी कुठलीच शंका मनात न ठेवता मंदाताईंनी 38 वर्षांपूर्वी नवीन वळणावरचा प्रवास सुरू केला. सेवाभावनेतच शाश्वत सुख आहे, हे या प्रवासादरम्यान शिकायला मिळाल्याची मंदाताईंची भावना आहे. 
IYfVfe¨¹ff ¦fa¦fZ¨fe IYf½fOXe,
Aû°ff½fe °fWfX³f»¹ff ªfe½ff¨fZ °fûÔOXe
¹ff°fd¨f °fe±ffÊWbX³fe ´fb¯¹f¦fûOXe, Àffa¦f°fe ³ff±f...
सं त एकनाथ महाराजांच्या या ओळी. दीनदुबळ्यांची सेवा, त्यांच्या उपयोगी पडण्यासारखे दुसरे पुण्य नाही, हा संदेश देणार्‍या. एकनाथांच्या या ओळींचे प्रत्यंतर येते हेमलकसामधल्या आदिवासींसाठी मंदा आमटे यांनी केलेले काम पाहिल्यावर. 38-40 वर्षांपूर्वी जिथे या ठिकाणी जाण्यासाठी कच्चा रस्ताही उपलब्ध नव्हता, तिथे वीज, पाणी, शिक्षणासारख्या सुविधा म्हणजे दूरची गोष्ट. मात्र त्या परिस्थितीतही मंदाताईंनी तिथे राहण्याचे आव्हान स्वीकारले. कारण होते बाबा आमटे आणि साधनाताईंच्या कामातून मिळालेली प्रेरणा. वैद्यकीय शिक्षणानंतर हेमलकशाला राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मंदाताईंच्या निश्चयी वृत्तीमुळे आज हेमलकशाचे रूप पालटले आहे. वेगळ्या चालीरीती-भाषा-संस्कृती, भिन्न समाजजीवन असणारे हेमलकसा. आदिवासींसोबत, त्यांच्यातलीच एक होऊन मंदाताईंनी त्यांना जगण्याची नवी उमेद दिली.
रोज नवी आव्हाने - मंदाताईंचे माहेर धार्मिक आणि कर्मठ विचारांचे, पण शिक्षणाला पूरक वातावरण असणारे. वडील वसंत देशपांडे आणि आई कुसुम देशपांडे यांनी त्यांना शिकण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. विविध विषयांवरची पुस्तके वाचण्याचा त्यांच्या वडिलांचा आग्रह असे. त्यामुळे बालपणापासूनच वाचन-मनन-चिंतनाचे संस्कार मंदाताईंवर झाले. स्वतंत्र विचार करण्याची, ते विचार मांडण्याची सवय जडली. माहेरचे वातावरण मोकळे असले तरी वैद्यकीय शिक्षणानंतर आनंदवनात राहण्याचा त्यांचा निर्णय सहजतेने स्वीकारला गेला नाही. मंदाताईंचे आईवडील आनंदवनात बाबा आणि साधनाताईंना भेटले. त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेतले आणि त्यानंतरच त्यांनी मंदाताईंच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला. विवाहानंतरचा काळ कष्टाचा होता. रोज नवीन अडचणींना सामोरे जावे लागायचे. हेमलकशातले आदिवासी समूहात वावरणारे होते. शिवाय शहराशी संपर्क नाही. त्यामुळे आदिवासी योजनांच्या लाभाचा मुद्दाच नव्हता. भाषा हा मोठाच अडसर होता. मात्र मंदाताई त्या आदिवासींमध्ये मिसळल्या. त्यांची संस्कृती जाणून घेतली. त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. जीवनमान सुधारण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता मंदाताईंनी त्या समाजाला पटवून दिली. त्यामुळे आदिवासींची आर्थिक स्थिती सुधारली. स्वहक्कासाठी लढण्याचे भान आदिवासींमध्ये जागे झाले ते मंदाताईंच्या अथक प्रयत्नांमुळेच.
महिला स्वावलंबी बनल्या - महिलांसंदर्भात आदिवासी समाजाची दृष्टी अधिक व्यापक आहे. तुलनेने महिलांना जास्त अधिकार आहेत. पण 40 वर्षांपूर्वी महिला शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते. आज मात्र या समाजाने मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली आहेत. विशेष म्हणजे, मंदाताईंच्या तालमीत शिकून मोठय़ा झालेल्या काही महिलांनी उच्च शिक्षण घेतलेय. अनेक आदिवासी स्त्रिया आज स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. शिकलेल्या महिलांसाठी मंदाताईंनी इथे नर्सिंग ट्रेनिंग, डीएडसारखे व्यावसायिक अभ्यासक्रमही सुरू केले. ज्या महिलांना शिक्षणात गती नाही, त्यांना बांबू, शिवणकाम, गोधड्या शिवणे यासारखे प्रशिक्षण दिले. या आदिवासी महिलांना अर्थार्जनाचा मार्ग तर मंदाताईंनी दाखवलाच, पण या महिलांमधला आत्मविश्वास जागवण्याचे महत्त्वाचे कामही केले. आपणही शिकून पैसे कमावून संसाराला हातभार लावू शकतो, ही भावना त्यांच्यात निर्माण झाली ती केवळ मंदाताईंच्या जिद्दीमुळेच.
कष्टाची किंमत - आजच्या पिढीला सुखासीन आयुष्याचे आकर्षण आहे. तरुणांना भुरळ पाडणार्‍या गोष्टीही आजूबाजूला सतत घडताहेत. हायफाय आयुष्याबद्दल क्रेझ वाटणे गैर नाही. मात्र हे सर्व स्वकष्टाने मिळवायचे असते, याचे संस्कार या पिढीवर व्हावेत. आई-वडील व शिक्षकांच्या माध्यमातून असे संस्कार होणे आवश्यक असल्याचे मंदाताई म्हणतात. आनंदवन, हेमलकशाच्या बाहेरचे जग आमच्या मुलांनीही पाहिलेय, अनुभवलेय. मात्र इथल्या मातीच्या ओढीने ते इथे परतलेत, याचा अभिमान असल्याचे मंदाताई सांगतात. या कार्याला तरुण हात लागल्याने कामाचा व्यापही वाढलाय. या पिढीच्या मदतीने अधिकाधिक आदिवासींचे जीवन समृद्ध करता येईल, याबद्दल मंदाताईंना आनंद वाटतो.
आपण घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांची तमा न बाळगता, भविष्यात काय वाढून ठेवलेय याबद्दल विचार न करता, जिद्दीने हाती घेतलेले काम तडीस नेऊ शकू की नाही, अशी कुठलीच शंका मनात न ठेवता मंदाताईंनी 38 वर्षांपूर्वी नवीन वळणावरचा प्रवास सुरू केला. सेवाभावनेतच शाश्वत सुख आहे, हे या प्रवासादरम्यान शिकायला मिळाल्याची मंदाताईंची भावना आहे. 


Wednesday, 5 September 2012

A special school for the specially abled


A special school for the specially abled

R Uday Kumar, TNN | Sep 5, 2012, 05.24AM IST

Belgaum: When Gautam Bavdekar, a computer engineer residing in Mumbai, decided to put his ancestral home in Belgaum to some good use, he approached Snehalaya, an NGO from Ahmednagar. However, Snehalaya, at that juncture was not able to arrive at what exactly it should do with the house that spanned across three guntas in Bazar Galli Khasbag in Belgaum. So Bavdekar's plans of donating the house hung in balance. 
A year after that, sometime in the second half of 2011, realizing the need for a school for mentally challenged children in the region, Snehalaya thought of opening a special school, utilizing Bavdekars' house in Belgaum for the purpose. But when it tried to approach the Bavdekars in Mumbai, the NGO learnt that Gautam Bavdekar was no more. The man in his late fifties passed away on July 31, 2011, even before his dreams of serving the society by putting his house to good use came through. 
However, the NGO did not have to return empty handed. Gautam's wife Neeta willingly abnegated the property in Belgaum and handed it over to the NGO, so that her husband's last wish was fulfilled. Thanks to her generous gesture, today, Bavdekars' spacious home in Belgaum has been converted into a special school named 'Sparsh,' providing training to several mentally disabled children, equipping them to lead a normal life like others and also face the challenges in the abliest societal system. 
Sparsh School is a joint initiative by some parents of mentally challenged children and Snehalaya, the NGO. Though there were special schools for the blind, deaf and dumb in Belgaum city, there wasn't a full-fledged school for the mentally challenged. Established on July 31, 2012, on the death anniversary day of Gautam Bavdekar, Sparsh School is very well-equipped to fill the gap. 
According to some estimates, there are nearly 800 mentally challenged children in Belgaum city. "Raising a child who is mentally challenged calls for emotional strength and flexibility on the part of parents. Mentally challenged children have special needs in addition to the regular needs of other children. Unfortunately, these children are still neglected in the society. Parents of normal children often do not allow their wards to play with mentally retarded children. We, at the school, aim at preparing the mentally retarded children to be self dependent for their day today needs and face the world outside," said Naresh Patil, a city-based builder and parent of a mentally challenged child. He, along with several others parents runs the school and the day care centre at Sparsh. 
At Sparsh, children are trained in identifying colours and shapes, inculcating time sense, dressing sense, personal hygiene, eating habits, and so on. Class room training, yoga, speech therapy, physiotherapy, vocational training, excursions, picnics and several other extracurricular activities are part of the training. 

One rupee a day 
In the days to come, Sparsh plans to get more therapy specialists at the school. Also there are plans to open a special garden in the premises. They have started a fund raising scheme called 'A rupee a day', where donations are collected to the tune of Rs 365, amounting to Re 1 a day. Donations are utilized for the upkeep of the centre. 

Saturday, 25 August 2012

'त्याच्या' अंधार्‍या जीवनात किरण

'त्याच्या' अंधार्‍या जीवनात किरण
श्रीगोंदा। दि. २५ (वार्ताहर)
च्गिवंड्याच्या हाताखाली काम करून मॅकेनिकल इंजिनिअर होण्यासाठी जीवाचे रान करणार्‍या श्रीगोंदा येथील किरण बन्सी दरोडे या विद्यार्थ्यास पुणे येथील अंध मुलांच्या सो कॅन ग्रुप दरमहा बाराशे रूपये पाठवित आहे. त्यामुळे किरणच्या शैक्षणिक जीवनातील किरणप्रकाशमान झाले आहेत.
किरणचे मातृछात्र लहानपणीच हरपले. वडील निरक्षर आठवडे बाजारात मटकी विकण्याचा व्यवसाय करतात. किरणने दहावीपर्यंत शैक्षणिक प्रवास कसाबसा पूर्ण केला. त्यानंतर श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे सेवा संस्था अंतर्गत विद्यार्थी सहाय्यता समिती वसतिगृहात सहारा मिळाला. अनंत झेंडे व विकास पाटील यांनी करिणकडे विशेष लक्ष दिले.
किरणने गवंड्याच्या हाताखाली काम करून बारावी परीक्षेत चांगले गुण मिळविले. पुणे येथील एका इंजिनिअर कॉलेजमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरसाठी प्रवेश मिळाला.
पुणे येथे जाण्यासाठी प्रवासासाठीही पैसे नव्हते. विद्यार्थी सहाय्यता समितीच्या शिफारसीनुसार डॉ.संजय मालपाणी याचे ट्रस्टने किरणला दहा हजाराचा धनादेश पाठविला तसेच विमल संचेती (पुणे) व पुष्पावती इंगळे यांनी पुस्तके व कपड्याची जबाबदारी उचलली आहे.
ज्यांनी कधी जग, माणसं कधी पाहिली नाहीत अशा अंध मुलांच्या सो कॅन ग्रुपने चक्क किरणला दरमहा मदत करून डोळस कामगिरी केली आहे.

Friday, 13 July 2012

Female Percentage Increased In Ahmednagar District

Female Percentage Increased In Ahmednagar District


Ahmednagar,11 July,
                Female percentage in Ahmednagar dist.is increased due to the consistent and coordinated  efforts of Snehalaya  and govt. agencies.  In the last year June 2011, the percentage of female birth is found 813 per 1000 males.  This year in the official  survey of April-May- and June 2012 the number of female birth has found increased up to 850 against 1000 boys .This statistics is officially announced  by Mr.Ashok Pawade, Dy.CEO of Ahmednagar Zillah Parishad on 11 July 2012.
Snehankur Adoption Centre  had organized a Felicitation ceremony on today at Snehankur Centre . NGO has respectfully invited  those  all who have played the conscious roles in converting conventional efforts in to an encouraging  success story.
            Dr.Ravindra Niturkar (Dist. Civil Surgeon ) ,  Mrs. Vaishali Shinde (Dy.Police chief),  Dr.Priti Deshpande, well known social worker  and many others were present as chief guest to celebrate this success on  the occasion. Dr.Niturkar  said that , mainly the  }Stree Bhrun Hatya Mukta Gaon Abhiyan~ (People's Movement to make a village free from  female feticide  " by Snehalaya -Snehankur , the strict implementation of PNDT Act ,the schemes by Gram panchayats like depositing 2000 rupees on the name of  female immediately  after her birth, the Get together program of pregnant women at village level etc.  have proved as  very effective measures in changing trend . Only govt. agencies can not face the complex social challenge of female  feticide .But it needs the active involvement of NGOs and society to fight the social evil of female foeticide. Snehalaya and Snehankur volunteers have reached to grass roots with positive messages. This movement is  working 24 x 7 and also saves the underweight and premature girl childrens  who were the victims of social customs. These efforts needs no money but a strong will power for social change," Dr.Niturkar said.

        4 Children get their Mummy & Papa…..
 On this occasion,  4 children  were given in adoption to families by Snehankur Adoption centre .Out of these 4 kids, 3 were the girl child. They are the survivors as their  lives were  saved after the  attempts of foeticide. They were underweight and premature when saved by 'Team Snehankur'.  Mr. Ajay Wable conclude the function by giving a pledge to all to save girl child & to work hard  for achieving  the goal  of equal  male and female ratio  till end of  2015 in Ahmednagar dist. 20 volunteers  who has contributed in this mission were also honored at occasion.

Present  statistics of  females per 1000 males….

Present available statistics of Ahmednagar dist. shows that the female percentage is worse  in economically progressed areas than from the economically  back word areas of the district.
Rahata  tehsil is famous due to international pilgrim centre of Shirdi. The female ratio in Shirdi-Rahata area is just 758 . Sangamner is the tehsil of state revenue minister Balasaheb Thorat where the percentage is  752. Shrigonde is the tehsil represented by  Dist. Guardian minister Mr.Babanrao  Pachpute of NCP.  Here  the percentage is  804. In shevgaon-820, Rahuri-814, Karjat-922, Jamkhed-903, Pathardi-909, Jamkhed-903, Shrirampur-912.
Akole is the tribal, socially-economically-educationally  backward  tehsil of Ahmednagar district. Here the female ratio is 952, found much better than well of other tehsils.
              Snehankur has decided to concentrate more  on Shrigonde, Rahata, Rahuri, Sangamner and Shevgaon tehsils in next 2 years, informed Kundan Pathare,  Asst.coordinator of Snehankur Adoption Center.  He urge every citizen to step forward  to stop female foeticide &  help in empowering the girl child in every possible way.  The action must begin at home, in our families, in our communities, he added.

Mich Tumcha Mulaga




 Madhurima - Divya Marathi News Paper. 13.07.2012

News of Snehalaya - Samachar 14.07.2012



Mulinchya Janmadarache Snehalayat Anokhe swagat


Vadhata Janmadar


Nagachya Snehalaya Kahihi Sambandh Nahi




Friday, 6 July 2012

Taking up social causes

   Date 06.07.2012
Taking up social causes
NGO Snehalaya has recently start a new venture in Pune to empower the children in slums
Omkar Ekbote
Snehalaya is an NGO which was founded initially to improve the lives of the victims of commercial sexual exploitation and trafficking. It started its work in the red-light areas of Ahmednagar in 1989 and is currently working in all 14 Tehsils of Ahmednagar and neighboring districts of Nashik, Pune and Solapur. Today, while supporting over 400 homeless destitute children in residential homes, providing shelter and vocational training to more than 60 women in distress, educating over 900 children in slum based Bal-bhavans, empowering and rehabilitating over 2100 commercial sex workers to lead a better life, providing medical treatment for over 6000 HIV men and women every year, managing a 24x7 Childline and rescue operations, regularly saving children and women from abuse, facilitating adoption and placement of hundreds of infants into good families - Snehalaya is a place of vibrant activities that is making a positive difference to peoples’ lives and the society every single day.

“Every child and woman has the right to lead a life, free from discrimination, inequality and exploitation. This is the key to our nation building,” says Dr. Girish Kulkarni, founder, Snehalaya. Snehalaya’s Rehabilitation Center was setup with a vision to address the specific needs of vulnerable children and women in difficult circumstance like destitutes, ex-prisoners, victims of sexual abuse, including those trafficked and rescued from brothels, those who have been rendered homeless due to natural calamities like flood and earthquake, etc., through a home-based holistic and integrated approach. It provides a home, hope and future for more than 350 children and women.

Snehalaya started adoption and rehabilitation of unwed mothers in 2003 as project ‘Snehankur’ within the Rehabilitation Center. It was later expanded and setup as a separate facility for child care and adoption in 2005 as a professionally managed, licensed adoption center. ‘Bal-bhavan’ is a unique model of social change primarily focused on providing education and improving health conditions of the children living in the slums, in and around Ahmednagar. Snehalaya is actively working in these slums for their improvement and rehabilitation, since 2007 and is educating more than 900 students everyday. Snehalaya runs six Bal-bhavans in slums around Ahmednagar town - Sanjaynagar, Dashrathnagar, Mukundnagar, Ramwadi, Bharaskarnagar and Borkarnagar. Snehalaya started a 24 x 7 helpline for children and women in distress in 1996, which was integrated to national childline network in 2003. The CHILDLINE service can be reached by dialing 1098 round the clock - 365 days a year.

On June 15, 2012, Anna Hazare celebrated his 75th birthday in Snehalaya by inaugurating the foundation of the new English medium school in Snehalaya. Anna Hazare also paid a visit to Snehalaya’s dream project, ‘Himmatgram’ at Isalak village near Ahmednagar. Himmatgram is an extension to the Rehabilitation Project which strives to provide a new life to HIV patients by encouraging them to engage in self-sustained farming and dairy activities.

Well-established in Ahmednagar, Snehalaya is now extending its activities in Pune, at Katraj, starting with a ‘Bal-bhavan’ project. Snehalaya believes that the development of the society, no matter how large the city is, lies in the roots of its slums. And this development can be brought about by first empowering the underpreviliged youth living in these slums. An employment guidance and opportunity center at Katraj along with computer training facilities will ensure that every child living in the slum is competent enough to compete with any other child in the city. Along with these primary activities, a ‘Bachat-Gat’ and a library for books will also be established here in due course of time. To inaugurate this project, an event was organised at ‘Nivara Vrudhashram’, Navi Peth, Pune on June 30, 2012. Dr. Girish Kulkarni, founder, Snehalaya, spoke at the event along with social activist and writer, Anil Avchat.
Photo Caption(s):Dr. Girish Kulkarni, founder, Snehalaya
Published Date:  Jul 06, 2012