Friday, 2 November 2012

Nisvarth Sevabhav

भा रतीताईंचे माहेर औरंगाबादचे. वडील भाऊसाहेब वैशंपायन हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, तर आई शाळेत शिक्षिका. घरातले वातावरण पारंपरिक, पण तितकेच मोकळेसुद्धा. मुलींना शिक्षण आणि इतर बाबतीत बरेच स्वातंत्र्य होते. भाऊसाहेबांनी आपल्या मुलांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद केला नाही. सर्व भावंडांचे बालपण काटकसरीत तरीही समाधानात गेले. आहे त्यात समाधान मानण्याचे, इतरांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे संस्कार बालपणापासूनच झाले होते. मोठय़ांना वाचनाची-लिखाणाची आवड असल्याने घरी भरपूर पुस्तकेअसायची. मात्र खास आपल्या मुलांनी वाचावीत म्हणून विज्ञान, शिक्षण, राजकारण, मोठय़ा माणसांची आत्मचरित्रे अशी विविध वैश्विक विषयांवरची पुस्तके भारतीताईंचे वडील खास त्यांच्यासाठी आणायचे. चांगल्या साहित्याचे वाचन हा आईचा आग्रह असे. बालपणाच्या या वाचनाच्या सवयीमुळेच त्यांच्या विचारांना दिशा मिळत गेली, दृष्टिकोन व्यापक झाला. माहेरी मोकळे वातावरण असले तरीही लग्न करून आनंदवनात राहण्याच्या भारतीताईंच्या निर्णयाला घरून काही काळ विरोध झाला. पुढे काय होईल, याचे काहीसे अस्पष्ट चित्र मनात घेऊनच आमटे कुटुंबात प्रवेश केल्याचे भारतीताई सांगतात. आमटे कुटुंबातले वातावरण तुलनेने कर्मठ होते. आतासारख्या सुविधा तेव्हा आनंदवनात नव्हत्या. पाणीटंचाई, गाव शहराबाहेर, दोन्ही बाजूंनी जंगल, गावाच्या बाहेर जाण्यासाठी वाहनांची अपुरी सुविधा, अशा अनंत अडचणी भारतीताईंसमोर होत्या. मात्र साधनाताई आणि बाबांचा सहवास मिळणार या आश्वासक भावनेपुढे त्यांनी त्या अडचणींवर मात करण्याचा निश्चय केला. शिवाय सकाळ-संध्याकाळच्या एकत्र जेवणावर बाबांचा भर असल्याने माणसे जोडली गेल्याची आठवण त्या आवर्जून सांगतात. आनंदवनातल्या स्थानिक महिलांसाठी काम करताना त्यांना आधी शिक्षणाचे महत्त्व भारतीताईंनी पटवून दिले. त्यानंतर त्या महिलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी, पाळणाघर, संगणक प्रशिक्षण अशा सुविधा हळूहळू सुरू केल्या. मात्र या सर्वांपेक्षाही इथल्या लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवताना स्वत:च्या शिक्षणाचे खर्‍या अर्थाने चीज झाल्याचे समाधान भारतीताईंना वाटते. फिजिओथेरपी, कुष्ठरोगाच्या संदर्भातल्या विविध वैद्यकीय सुविधा भारतीताईंच्या प्रयत्नामुळेच तिथल्या लोकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. बाबा आणि साधनाताईंच्या कार्याने प्रभावित होऊन आनंदवनात काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल भारतीताई आज समाधानी आहेत. आपल्या शिक्षणाचा इथल्या लोकांना झालेला फायदा पाहून आयुष्य सफल झाल्याचे त्यांना वाटते. आनंदवनातील कुष्ठरोग्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य पाहून कष्टाचे सार्थक झाल्याची त्यांची भावना आहे. vandana.d@dainikbhaskargroup.com
भा रतीताईंचे माहेर औरंगाबादचे. वडील भाऊसाहेब वैशंपायन हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, तर आई शाळेत शिक्षिका. घरातले वातावरण पारंपरिक, पण तितकेच मोकळेसुद्धा. मुलींना शिक्षण आणि इतर बाबतीत बरेच स्वातंत्र्य होते. भाऊसाहेबांनी आपल्या मुलांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद केला नाही. सर्व भावंडांचे बालपण काटकसरीत तरीही समाधानात गेले. आहे त्यात समाधान मानण्याचे, इतरांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे संस्कार बालपणापासूनच झाले होते. मोठय़ांना वाचनाची-लिखाणाची आवड असल्याने घरी भरपूर पुस्तकेअसायची. मात्र खास आपल्या मुलांनी वाचावीत म्हणून विज्ञान, शिक्षण, राजकारण, मोठय़ा माणसांची आत्मचरित्रे अशी विविध वैश्विक विषयांवरची पुस्तके भारतीताईंचे वडील खास त्यांच्यासाठी आणायचे. चांगल्या साहित्याचे वाचन हा आईचा आग्रह असे. बालपणाच्या या वाचनाच्या सवयीमुळेच त्यांच्या विचारांना दिशा मिळत गेली, दृष्टिकोन व्यापक झाला. माहेरी मोकळे वातावरण असले तरीही लग्न करून आनंदवनात राहण्याच्या भारतीताईंच्या निर्णयाला घरून काही काळ विरोध झाला. पुढे काय होईल, याचे काहीसे अस्पष्ट चित्र मनात घेऊनच आमटे कुटुंबात प्रवेश केल्याचे भारतीताई सांगतात. आमटे कुटुंबातले वातावरण तुलनेने कर्मठ होते. आतासारख्या सुविधा तेव्हा आनंदवनात नव्हत्या. पाणीटंचाई, गाव शहराबाहेर, दोन्ही बाजूंनी जंगल, गावाच्या बाहेर जाण्यासाठी वाहनांची अपुरी सुविधा, अशा अनंत अडचणी भारतीताईंसमोर होत्या. मात्र साधनाताई आणि बाबांचा सहवास मिळणार या आश्वासक भावनेपुढे त्यांनी त्या अडचणींवर मात करण्याचा निश्चय केला.
शिवाय सकाळ-संध्याकाळच्या एकत्र जेवणावर बाबांचा भर असल्याने माणसे जोडली गेल्याची आठवण त्या आवर्जून सांगतात. आनंदवनातल्या स्थानिक महिलांसाठी काम करताना त्यांना आधी शिक्षणाचे महत्त्व भारतीताईंनी पटवून दिले. त्यानंतर त्या महिलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी, पाळणाघर, संगणक प्रशिक्षण अशा सुविधा हळूहळू सुरू केल्या.
मात्र या सर्वांपेक्षाही इथल्या लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवताना स्वत:च्या शिक्षणाचे खर्‍या अर्थाने चीज झाल्याचे समाधान भारतीताईंना वाटते. फिजिओथेरपी, कुष्ठरोगाच्या संदर्भातल्या विविध वैद्यकीय सुविधा भारतीताईंच्या प्रयत्नामुळेच तिथल्या लोकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
बाबा आणि साधनाताईंच्या कार्याने प्रभावित होऊन आनंदवनात काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल भारतीताई आज समाधानी आहेत. आपल्या शिक्षणाचा इथल्या लोकांना झालेला फायदा पाहून आयुष्य सफल झाल्याचे त्यांना वाटते. आनंदवनातील कुष्ठरोग्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य पाहून कष्टाचे सार्थक झाल्याची त्यांची भावना आहे.
vandana.d@dainikbhaskargroup.com 
भा रतीताईंचे माहेर औरंगाबादचे. वडील भाऊसाहेब वैशंपायन हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, तर आई शाळेत शिक्षिका. घरातले वातावरण पारंपरिक, पण तितकेच मोकळेसुद्धा. मुलींना शिक्षण आणि इतर बाबतीत बरेच स्वातंत्र्य होते. भाऊसाहेबांनी आपल्या मुलांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद केला नाही. सर्व भावंडांचे बालपण काटकसरीत तरीही समाधानात गेले. आहे त्यात समाधान मानण्याचे, इतरांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे संस्कार बालपणापासूनच झाले होते. मोठय़ांना वाचनाची-लिखाणाची आवड असल्याने घरी भरपूर पुस्तकेअसायची. मात्र खास आपल्या मुलांनी वाचावीत म्हणून विज्ञान, शिक्षण, राजकारण, मोठय़ा माणसांची आत्मचरित्रे अशी विविध वैश्विक विषयांवरची पुस्तके भारतीताईंचे वडील खास त्यांच्यासाठी आणायचे. चांगल्या साहित्याचे वाचन हा आईचा आग्रह असे. बालपणाच्या या वाचनाच्या सवयीमुळेच त्यांच्या विचारांना दिशा मिळत गेली, दृष्टिकोन व्यापक झाला. माहेरी मोकळे वातावरण असले तरीही लग्न करून आनंदवनात राहण्याच्या भारतीताईंच्या निर्णयाला घरून काही काळ विरोध झाला. पुढे काय होईल, याचे काहीसे अस्पष्ट चित्र मनात घेऊनच आमटे कुटुंबात प्रवेश केल्याचे भारतीताई सांगतात. आमटे कुटुंबातले वातावरण तुलनेने कर्मठ होते. आतासारख्या सुविधा तेव्हा आनंदवनात नव्हत्या. पाणीटंचाई, गाव शहराबाहेर, दोन्ही बाजूंनी जंगल, गावाच्या बाहेर जाण्यासाठी वाहनांची अपुरी सुविधा, अशा अनंत अडचणी भारतीताईंसमोर होत्या. मात्र साधनाताई आणि बाबांचा सहवास मिळणार या आश्वासक भावनेपुढे त्यांनी त्या अडचणींवर मात करण्याचा निश्चय केला.
शिवाय सकाळ-संध्याकाळच्या एकत्र जेवणावर बाबांचा भर असल्याने माणसे जोडली गेल्याची आठवण त्या आवर्जून सांगतात. आनंदवनातल्या स्थानिक महिलांसाठी काम करताना त्यांना आधी शिक्षणाचे महत्त्व भारतीताईंनी पटवून दले. त्यानंतर त्या महिलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी, पाळणाघर, संगणक प्रशिक्षण अशा सुविधा हळूहळू सुरू केल्या.
मात्र या सर्वांपेक्षाही इथल्या लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवताना स्वत:च्या शिक्षणाचे खर्‍या अर्थाने चीज झाल्याचे समाधान भारतीताईंना वाटते. फिजिओथेरपी, कुष्ठरोगाच्या संदर्भातल्या विविध वैद्यकीय सुविधा भारतीताईंच्या प्रयत्नामुळेच तिथल्या लोकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
बाबा आणि साधनाताईंच्या कार्याने प्रभावित होऊन आनंदवनात काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल भारतीताई आज समाधानी आहेत. आपल्या शिक्षणाचा इथल्या लोकांना झालेला फायदा पाहून आयुष्य सफल झाल्याचे त्यांना वाटते. आनंदवनातील कुष्ठरोग्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य पाहून कष्टाचे सार्थक झाल्याची त्यांची भावना आहे.
vandana.d@dainikbhaskargroup.com 
भा रतीताईंचे माहेर औरंगाबादचे. वडील भाऊसाहेब वैशंपायन हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, तर आई शाळेत शिक्षिका. घरातले वातावरण पारंपरिक, पण तितकेच मोकळेसुद्धा. मुलींना शिक्षण आणि इतर बाबतीत बरेच स्वातंत्र्य होते. भाऊसाहेबांनी आपल्या मुलांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद केला नाही. सर्व भावंडांचे बालपण काटकसरीत तरीही समाधानात गेले. आहे त्यात समाधान मानण्याचे, इतरांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे संस्कार बालपणापासूनच झाले होते. मोठय़ांना वाचनाची-लिखाणाची आवड असल्याने घरी भरपूर पुस्तकेअसायची. मात्र खास आपल्या मुलांनी वाचावीत म्हणून विज्ञान, शिक्षण, राजकारण, मोठय़ा माणसांची आत्मचरित्रे अशी विविध वैश्विक विषयांवरची पुस्तके भारतीताईंचे वडील खास त्यांच्यासाठी आणायचे. चांगल्या साहित्याचे वाचन हा आईचा आग्रह असे. बालपणाच्या या वाचनाच्या सवयीमुळेच त्यांच्या विचारांना दिशा मिळत गेली, दृष्टिकोन व्यापक झाला. माहेरी मोकळे वातावरण असले तरीही लग्न करून आनंदवनात राहण्याच्या भारतीताईंच्या निर्णयाला घरून काही काळ विरोध झाला. पुढे काय होईल, याचे काहीसे अस्पष्ट चित्र मनात घेऊनच आमटे कुटुंबात प्रवेश केल्याचे भारतीताई सांगतात. आमटे कुटुंबातले वातावरण तुलनेने कर्मठ होते. आतासारख्या सुविधा तेव्हा आनंदवनात नव्हत्या. पाणीटंचाई, गाव शहराबाहेर, दोन्ही बाजूंनी जंगल, गावाच्या बाहेर जाण्यासाठी वाहनांची अपुरी सुविधा, अशा अनंत अडचणी भारतीताईंसमोर होत्या. मात्र साधनाताई आणि बाबांचा सहवास मिळणार या आश्वासक भावनेपुढे त्यांनी त्या अडचणींवर मात करण्याचा निश्चय केला.
शिवाय सकाळ-संध्याकाळच्या एकत्र जेवणावर बाबांचा भर असल्याने माणसे जोडली गेल्याची आठवण त्या आवर्जून सांगतात. आनंदवनातल्या स्थानिक महिलांसाठी काम करताना त्यांना आधी शिक्षणाचे महत्त्व भारतीताईंनी पटवून दिले. त्यानंतर त्या महिलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी, पाळणाघर, संगणक प्रशिक्षण अशा सुविधा हळूहळू सुरू केल्या.
मात्र या सर्वांपेक्षाही इथल्या लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवताना स्वत:च्या शिक्षणाचे खर्‍या अर्थाने चीज झाल्याचे समाधान भारतीताईंना वाटते. फिजिओथेरपी, कुष्ठरोगाच्या संदर्भातल्या विविध वैद्यकीय सुविधा भारतीताईंच्या प्रयत्नामुळेच तिथल्या लोकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
बाबा आणि साधनाताईंच्या कार्याने प्रभावित होऊन आनंदवनात काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल भारतीताई आज समाधानी आहेत. आपल्या शिक्षणाचा इथल्या लोकांना झालेला फायदा पाहून आयुष्य सफल झाल्याचे त्यांना वाटते. आनंदवनातील कुष्ठरोग्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य पाहून कष्टाचे सार्थक झाल्याची त्यांची भावना आहे.
vandana.d@dainikbhaskargroup.com 
भा रतीताईंचे माहेर औरंगाबादचे. वडील भाऊसाहेब वैशंपायन हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, तर आई शाळेत शिक्षिका. घरातले वातावरण पारंपरिक, पण तितकेच मोकळेसुद्धा. मुलींना शिक्षण आणि इतर बाबतीत बरेच स्वातंत्र्य होते. भाऊसाहेबांनी आपल्या मुलांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद केला नाही. सर्व भावंडांचे बालपण काटकसरीत तरीही समाधानात गेले. आहे त्यात समाधान मानण्याचे, इतरांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे संस्कार बालपणापासूनच झाले होते. मोठय़ांना वाचनाची-लिखाणाची आवड असल्याने घरी भरपूर पुस्तकेअसायची. मात्र खास आपल्या मुलांनी वाचावीत म्हणून विज्ञान


No comments:

Post a Comment